शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

सरदार पटेल, वाहरलाल नेहरू यांना ‘ते’ फाशीवर चढवू पाहत होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 02:17 IST

गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने देशभरात सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त राजकीय लाभ उठविण्याच्या हेतूने मोठ्या जाहिराती प्रकाशित केल्या.

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने देशभरात सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त राजकीय लाभ उठविण्याच्या हेतूने मोठ्या जाहिराती प्रकाशित केल्या. जेणेकरून हे सिद्ध करता येईल की, पटेल यांच्या वारसदारासाठी तेच खरे दावेदार आहेत, तसेच पटेल हे ज्या काँग्रेसमध्ये नेते होते त्या काँग्रेसने त्यांची नेहमीच उपेक्षा केली; पण काँग्रेसने यावर पलटवार करीत एका झटक्यात सरकार आणि भाजपची हवाच काढून टाकली आहे. काँग्रेसने सरदार पटेल यांचे ८ फेब्रुवारी १९४८ चे ते पत्र सार्वजनिक केले आहे जे पटेल यांनी तत्कालीन जनसंघाचे नेते आणि मंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी यांना लिहिले होते. अर्थात, हे पत्र पटेल यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पत्राच्या उत्तरात लिहिले होते.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पटेल यांना पत्र लिहून आपल्या पार्टीचे (हिंदू महासभा) नेते आशुतोष लेहरी, महंत दिग्विजय नाथ आणि देशपांडे यांना तुरुंगातून सोडण्याबाबत आवाहन केले होते. सरदार पटेल यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांना स्पष्ट शब्दांत लिहिले होते की, या तिघांना सोडणे शक्य नाही. कारण, त्यांच्याविरुद्ध गंभीर आरोप आणि अहवाल आहे. सरदार पटेल हे त्यावेळी गृहमंत्री आणि उपपंतप्रधान होते. त्यांनी लिहिले की, बिहारच्या सभेत या नेत्यांनी लोकांना उकसाविण्याचा प्रयत्न केला की, जवाहरलाल नेहरू व मला फाशीवर चढविले जावे. ही घटना महात्मा गांधी यांच्या हत्येच्या पूर्वीची आहे.