शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

सरदार पटेल, वाहरलाल नेहरू यांना ‘ते’ फाशीवर चढवू पाहत होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 02:17 IST

गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने देशभरात सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त राजकीय लाभ उठविण्याच्या हेतूने मोठ्या जाहिराती प्रकाशित केल्या.

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने देशभरात सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त राजकीय लाभ उठविण्याच्या हेतूने मोठ्या जाहिराती प्रकाशित केल्या. जेणेकरून हे सिद्ध करता येईल की, पटेल यांच्या वारसदारासाठी तेच खरे दावेदार आहेत, तसेच पटेल हे ज्या काँग्रेसमध्ये नेते होते त्या काँग्रेसने त्यांची नेहमीच उपेक्षा केली; पण काँग्रेसने यावर पलटवार करीत एका झटक्यात सरकार आणि भाजपची हवाच काढून टाकली आहे. काँग्रेसने सरदार पटेल यांचे ८ फेब्रुवारी १९४८ चे ते पत्र सार्वजनिक केले आहे जे पटेल यांनी तत्कालीन जनसंघाचे नेते आणि मंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी यांना लिहिले होते. अर्थात, हे पत्र पटेल यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पत्राच्या उत्तरात लिहिले होते.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पटेल यांना पत्र लिहून आपल्या पार्टीचे (हिंदू महासभा) नेते आशुतोष लेहरी, महंत दिग्विजय नाथ आणि देशपांडे यांना तुरुंगातून सोडण्याबाबत आवाहन केले होते. सरदार पटेल यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांना स्पष्ट शब्दांत लिहिले होते की, या तिघांना सोडणे शक्य नाही. कारण, त्यांच्याविरुद्ध गंभीर आरोप आणि अहवाल आहे. सरदार पटेल हे त्यावेळी गृहमंत्री आणि उपपंतप्रधान होते. त्यांनी लिहिले की, बिहारच्या सभेत या नेत्यांनी लोकांना उकसाविण्याचा प्रयत्न केला की, जवाहरलाल नेहरू व मला फाशीवर चढविले जावे. ही घटना महात्मा गांधी यांच्या हत्येच्या पूर्वीची आहे.