शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
4
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
5
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
6
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
7
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
8
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
9
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
10
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
11
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
12
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
13
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
14
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
15
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
16
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
17
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

‘सातच्या आत घरात’चा नियम मुलींच्याच हिताचा, मंत्री मनेका गांधींचे मत

By admin | Updated: March 8, 2017 01:38 IST

मुलींचे १६-१७ वर्षे हे वय संप्रेरकिय प्रस्फूटीचे (हार्मोनल आऊटबर्स्ट) वय असल्याने या वयातील मुलींना रात्री उशिरापर्यंत बाहेर राहू न देणे हे त्यांच्याच सुरक्षेच्या

नवी दिल्ली : मुलींचे १६-१७ वर्षे हे वय संप्रेरकिय प्रस्फूटीचे (हार्मोनल आऊटबर्स्ट) वय असल्याने या वयातील मुलींना रात्री उशिरापर्यंत बाहेर राहू न देणे हे त्यांच्याच सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे ठरते, असे मत केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी व्यक्त केले.एका वृत्तवाहिनीवर रात्री त्या बोलत होत्या. रात्री उशिरापर्यंत घराबाहेर न राहण्याचे बंधन फक्त मुलींनाच का असावे व मुलांना का असू नये? या प्रश्नाला त्या उत्तर देत होत्या. ही चर्चा प्रामुख्याने विद्यापीठांच्या कॅम्पसमधील महिलांच्या सुरक्षेविषयी होती.मनेका गांधी म्हणाल्या, पालक म्हणून जेव्हा मी माझ्या मुलीला (किंवा मुलालाही) कॉलेजमध्ये पाठविते तेव्हा ती सुरक्षित राहावी, अशी माझी अपेक्षा असते. स्वत:च स्वत:पासून सावध राहणे हाही सुरक्षित राहण्याचा एक मार्ग असू शकतो. मुली १६-१७ वर्षांच्या असतात, तेव्हा निसर्गनियमांनुसार तुम्ही संप्रेरकिय स्रवणाने उत्तेजीत स्थितीत असता. या काळात तुम्हाला सांभाळून राहणे गरजेचे असते. त्यासाठीच एक लक्ष्मणरेखा आखावी लागते. ती मुलींच्याच सुरक्षेसाठी गरजेचीही असते. (लोकमत न्यूज नेटवर्क)