शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

‘सातच्या आत घरात’चा नियम मुलींच्याच हिताचा, मंत्री मनेका गांधींचे मत

By admin | Updated: March 8, 2017 01:38 IST

मुलींचे १६-१७ वर्षे हे वय संप्रेरकिय प्रस्फूटीचे (हार्मोनल आऊटबर्स्ट) वय असल्याने या वयातील मुलींना रात्री उशिरापर्यंत बाहेर राहू न देणे हे त्यांच्याच सुरक्षेच्या

नवी दिल्ली : मुलींचे १६-१७ वर्षे हे वय संप्रेरकिय प्रस्फूटीचे (हार्मोनल आऊटबर्स्ट) वय असल्याने या वयातील मुलींना रात्री उशिरापर्यंत बाहेर राहू न देणे हे त्यांच्याच सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे ठरते, असे मत केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी व्यक्त केले.एका वृत्तवाहिनीवर रात्री त्या बोलत होत्या. रात्री उशिरापर्यंत घराबाहेर न राहण्याचे बंधन फक्त मुलींनाच का असावे व मुलांना का असू नये? या प्रश्नाला त्या उत्तर देत होत्या. ही चर्चा प्रामुख्याने विद्यापीठांच्या कॅम्पसमधील महिलांच्या सुरक्षेविषयी होती.मनेका गांधी म्हणाल्या, पालक म्हणून जेव्हा मी माझ्या मुलीला (किंवा मुलालाही) कॉलेजमध्ये पाठविते तेव्हा ती सुरक्षित राहावी, अशी माझी अपेक्षा असते. स्वत:च स्वत:पासून सावध राहणे हाही सुरक्षित राहण्याचा एक मार्ग असू शकतो. मुली १६-१७ वर्षांच्या असतात, तेव्हा निसर्गनियमांनुसार तुम्ही संप्रेरकिय स्रवणाने उत्तेजीत स्थितीत असता. या काळात तुम्हाला सांभाळून राहणे गरजेचे असते. त्यासाठीच एक लक्ष्मणरेखा आखावी लागते. ती मुलींच्याच सुरक्षेसाठी गरजेचीही असते. (लोकमत न्यूज नेटवर्क)