शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जय हो! इस्रो बनवणार स्वत:चं स्पेस स्टेशन, सादर केला २०३५ पर्यंतचा प्लान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 18:47 IST

भारत २०३५ पर्यंत अंतराळात स्वतःचे स्पेस स्टेशन उभारण्याची योजना आखत आहे. यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) एक योजना सादर केली आहे.

भारत २०३५ पर्यंत अंतराळात स्वतःचे स्पेस स्टेशन उभारण्याची योजना आखत आहे. यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) एक योजना सादर केली आहे. ISRO ने जड पेलोड्स कक्षेत टाकण्याचा आणि पुन्हा वापरता येण्याजोगा रॉकेट बनवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा रॉकेटला नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेइकल्स (NGLV) असे म्हणतात. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार अंतराळ संस्था रॉकेटच्या डिझाईनवर काम करत आहे आणि त्याच्या विकासात उद्योगांनी सहकार्य करावे अशी त्यांची इच्छा आहे.

विकास प्रक्रियेत उद्योग क्षेत्रालाही सोबत आणण्याचा मानस आहे. आम्हाला सर्व पैसे गुंतवण्याची गरज नाही. आपल्या सर्वांसाठी हे रॉकेट तयार करण्यासाठी उद्योग जगतानंही गुंतवणूक करावी अशी आमची इच्छा आहे. रॉकेट १० टन पेलोड जिओस्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिट (जीटीओ) किंवा २० टन पेलोड कमी पृथ्वीच्या कक्षेत नेण्याची योजना आहे, असं सोमनाथ म्हणाले. 

इस्रोच्या आणखी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नवीन रॉकेट उपयुक्त ठरेल कारण भारत २०३५ पर्यंत आपले स्पेस स्टेशन स्थापन करण्याची योजना आखत आहे आणि अंतराळ मोहिमा, मानवयुक्त अंतराळ उड्डाण, मालवाहू मोहिमा आणि एकाच वेळी अनेक संचार उपग्रह कक्षेत ठेवण्यास सक्षम असेल. NGLV मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी एक साधे, मजबूत मशीन म्हणून डिझाइन केलं आहे. यामुळे अंतराळातील वाहतूक किफायतशीर होणार आहे.

२०३० पर्यंत लॉन्चिंगची योजनाध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (PSLV) 1980 च्या दशकात विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि भविष्यात रॉकेट प्रक्षेपित करण्यासाठी वापरली जाऊ शकत नाहीत. ISRO ने एका वर्षात NGLVs डिझाइन करण्याची योजना आखली आहे आणि २०३० मध्ये त्याच्या पहिल्या लॉन्चसह उत्पादनासाठी उद्योगाला ऑफर केले जाऊ शकते.

रॉकेटची किंमत हजारो डॉलर्सNGLV हे मिथेन आणि द्रव ऑक्सिजन वापरून हरित इंधनावर चालणारे तीन-टप्प्याचे रॉकेट असू शकते. या महिन्याच्या सुरुवातीला एका परिषदेत सोमनाथ यांनी मांडलेल्या योजनेनुसार, NGLV पुन्हा वापरता येण्याजोग्या स्वरूपात प्रति किलो १,९०० डॉलर खर्च अपेक्षित आहे. 

टॅग्स :isroइस्रो