शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

सरकार दररोज बांधणार ३० कि़मी.चा रस्ता- गडकरी

By admin | Updated: May 21, 2015 08:32 IST

पायाभूत विकासाला गती देण्यासाठी यावर्षी ३ लाख कोटी रुपयांच्या रस्ता प्रकल्पाचे कंत्राट देण्याची सरकारची योजना आहे.

नवी दिल्ली : पायाभूत विकासाला गती देण्यासाठी यावर्षी ३ लाख कोटी रुपयांच्या रस्ता प्रकल्पाचे कंत्राट देण्याची सरकारची योजना आहे. महामार्ग उभारण्याची गती दुप्पट करून दररोज ३० किलोमीटरचा रस्ता तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे, अशी माहिती महामार्ग आणि मार्ग परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.वृत्तसंस्थेला मुलाखत देताना गडकरी म्हणाले की, मागच्या वर्षी मे महिन्यात केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा रस्ते तयार करण्याची गती प्रतिदिन २ किलोमीटर होती. आज प्रतिदिन १२ किलोमीटर आहे. मेअखेर या कामाची गती प्रतिदिन १४ किलोमीटरपर्यंत जाईल. दोन वर्षांत दररोज ३० किलोमीटर रस्ता बांधण्याचे उद्दिष्ट आहे.राष्ट्रीय महामार्ग विकास आणि विस्तार योजनासोबत यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ ही तीर्थक्षेत्रे एकमेकांशी जोडण्यसाठी १,००० किलोमीटरची चारीधाम यात्रा प्रकल्प सुरु करण्याचाही मानस असून यासाठी अंदाजे ११ हजार कोटींचा खर्च येईल, अशी माहितीही गडकरी यांनी दिली.राजधानी दिल्लीतील वर्दळ कमी करण्यासाठी लवकरच बाह्यवळण (बाय-पास) प्रकल्प हाती घेण्यात येणार असून दिल्लीतीन आयटीओपासून ते उत्तर प्रदेशातील डासनापर्यंत १६ पदरी महामार्गाचे काम तीन महिन्यांत सुरू करण्यात येणार आहे. यामुळे महामार्ग-२४ वरील वाहतुकीची कोंडी दूर होईल.