शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

जोखीम भत्त्यासह बढती

By admin | Updated: June 8, 2014 00:22 IST

केंद्रीय गृह मंत्रलय नक्षलविरोधी कारवाईचे नवे धोरण आखत असून त्यानुसार माओवादी हिंसाचाराने प्रभावित भागांमध्ये नियुक्त केल्या

प्रोत्साहन योजना केंद्राच्या विचाराधीन : नक्षली भागांतील कर्मचा:यांना मिळणार 
नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रलय नक्षलविरोधी कारवाईचे नवे धोरण आखत असून त्यानुसार माओवादी हिंसाचाराने प्रभावित भागांमध्ये नियुक्त केल्या जाणा:या महसुली तसेच सुरक्षा दलांमधील कर्मचा:यांना विशेष वित्तीय लाभ, वेळेआधी बढती व या ‘धोकादायक’ भागांतील कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पसंतीच्या ठिकाणी नेमणूक अशी प्रोत्साहने देण्याचा विचार सुरू आहे.
नक्षल प्रभावित क्षेत्र हे देशातील ‘सर्वाधिक धोकादायक भाग’ ठरविण्याचा सरकारचा मानस असून जम्मू-काश्मीर किंवा ईशान्य राज्यांमध्ये  दिला जातो त्याहून जास्त ‘जोखीम भत्ता’ नक्षलप्रभावित क्षेत्रत नेमल्या जाणा:या निमलष्करी दलांतील कर्मचा:यांना दिला जावा, असेही सरकारला वाटते. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये नियुक्तीवर असलेल्या निमलष्करी दलांतील जवानांना त्यांच्या नियमित पगार व भत्त्यांखेरीज दरमहा सुमारे 8,क्क्क् रुपये विशेष जोखीम भत्ता म्हणून दिले जातात.
हुशार व कार्यक्षम आयएएस आणि आयपीएस अधिका:यांना नक्षलप्रभावित भागांमध्ये काम करण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हे वाढीव भत्ते व अन्य सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
अधिकृत सूत्रंनी सांगितले की, माओवाद्यांच्या कारवायांचा बिमोड करण्यासाठी योजल्या जाणा:या उपायांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी घेतलेल्या बैठकीत या नव्या धोरणाच्या ढोबळ रूपरेखेवर चर्चा केली गेली.                    
गृह मंत्रलयातील ज्येष्ठ अधिका:यांनी मंत्री राजनाथसिंह व राज्यमंत्री किरण रिजिजू यांना सध्या सुरु असलेल्या कामांची माहिती दिली. नक्षलप्रभावी भागांमधील अधिका:यांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यावर राजनाथसिंह यांनी भर दिला आणि सुरक्षा विषयक परिस्थिती सुधारली तरच त्या भागांत विकास कामे करणो शक्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नक्षल प्रभावित भागांमध्ये 1क् हजार कोटी रुपये खर्चून पाच हजार किमी रस्ते बांधणो आणि तीन हजार कोटी रुपये खचरून 2,199 मोबाईल फोन टॉवर उभारणो यासारखी सध्या सुरु असलेली विकासकामे नेटाने पूर्ण करण्यावरही राजनाथसिंह यांनी भर दिला व या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन दिले.
 विभागाचे नवे नाव
केंद्रीय गृह मंत्रलयामध्ये सध्या नक्षल व्यवस्थापन विभाग नावाचा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. नक्षल हा शब्द खुपच मर्यादित अर्थाचा असल्याने त्यास अधिक व्यापक अर्थ देण्याचे नव्या सरकारने ठरविले आहे. त्यामुळे गृह मंत्रलयातील या विभागाचे नाव ‘डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी कारवाया विरोधी विभाग’ असे बदलण्याचे ठरविण्यात आले आहे.
 (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोका ठरलेल्या नक्षलवाद, माओवाद, दहशतवाद आणि फुटीरवादाच्या बीमोडासाठी एका व्यापक आणि एकीकृत कृती योजनेवर सरकारने काम चालवले आह़े केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी ही माहिती दिली़
 
4गृहमंत्री बनल्यानंतर प्रथमच लखनौ या आपल्या लोकसभा मतदारसंघात पोहोचलेल्या राजनाथसिंह यांनी येथील पक्षाच्या राज्य मुख्यालयी पत्रकारांशी संवाद साधला़ 
4तत्पूर्वी पक्षकार्यकत्र्याना संबोधित करताना ते म्हणाले की, केंद्रातील नवगठित मोदी सरकार देशातील विद्यमान समस्यांवर तोडगा काढण्यास कटिबद्ध आह़े; पण गत सरकारच्या कार्यकाळात पूर्णत: पंगु झालेल्या व्यवस्थेला दीड दोन वर्षात बदलणो शक्य नाही़ यासाठी सरकारला वेळ देण्याची गरज आह़े