शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

ेसामाजिक न्याय मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क

By admin | Updated: February 22, 2015 00:18 IST

पुणे : सामाजिक न्याय मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. समाज हा आपल्या न्याय घटनेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सामाजिक समस्या कोणत्या आहेत, त्या समजून घेऊन, समस्यांवर उपाययोजना केल्याने निि›तच सामाजिक न्याय मिळू शकतो असा विश्वास सवार्ेच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. मदन लोकुर यांनी व्यक्त केले.

अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकत्याच १४ फेब्रुवारी आबेदा इनामदार सिनियर कॉलेजमध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा झाली. तीन भाषेसाठी झालेल्या या स्पर्धेला मराठी, हिंदी भाषेबरोबरच उर्दू भाषाही ठेवण्यात आली होती. प्रत्येक भाषेसाठी दोन जण असा सहा जणांचा संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरविण्यात आला. पुणे, अहमदनगर, नाशिक, मालेगाव यासारख्या शहरातून अनेक महाविद्यालयांचे संघ तिथे आले होते.
अहमदनगर कॉलेजच्या संघाने उत्कृष्ट गुणसंख्येच्या आधारे ऑल महाराष्ट्र लेडी तेहिरूनिस्सा चषक जिंकला. प्रत्येक भाषेसाठी दिल्या जाणार्‍या वैयक्तिक बक्षीसावरही अहमदनगर कॉलेजचे वर्चस्व होते. महाविद्यालयीन निवडणुका राजकारणाचा पाया आहे व युवक आणि नैतिकता या विषयावर युवकांनी उत्कृष्टपणे भाषण केले.
या स्पर्धेचे भलेही ७ वे वर्ष असले तरी सुरुवातीचे तीन वर्ष ही स्पर्धा फक्त उर्दू आणि हिंदीसाठी होती. २०१२ पासून २०१५ पर्यंत म्हणजेच चार वर्षे ही स्पर्धा तीन भाषेत सुरू झाली, हे या स्पर्धेचे मोठे वैशिष्ट्य आहे. या चार स्पर्धामध्ये २०१२ आणि २०१५ मध्ये अहमदनगर कॉलेजचे वर्चस्व राहत त्यांनी दोनदा हा चषक पटकावला. २०१३ आणि २०१४ यावर्षी पुण्याच्या इनामदार व नाशिकच्या मालेगाव कॅम्प या कॉलेजने बाजी मारली मात्र यादोन्ही वर्षी नगर कॉलेज दुसर्‍या क्रमांकावर होते. म्हणजेच चार वर्षात दोन विजेतेपद व दोन उपविजेतेपद जिंकत राज्य पातळीवर नगर कॉलेजने तिन्ही भाषेत आपले प्रभुत्व असल्याचे सिद्ध केले आहे. याला कारणही तसेच आहे. नगर कॉलेजमध्ये या तिन्ही भाषा संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केला जातो. डॉ.रफिया शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नगर कॉलेज तिन्ही भाषेत आपले योगदान देत आहे. (अपूर्ण.....)