शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 17:23 IST

लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्याने माघार घेतली आहे. आता दोन्ही देशांचे सैन्य त्यांच्या चौक्यांवर तैनात राहतील.

लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्याने माघार घेतली आहे. आता दोन्ही देशांचे सैन्य त्यांच्या चौक्यांवर तैनात राहतील. आता सीमेवर फक्त नियमित गस्त राहणार असल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. हे पाऊल दोन्ही देशांमधील शांततेची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. 

मिळालेली माहितीनुसार, गुरुवारी दोन्ही लष्कर दिवाळीनिमित्त एकमेकांना मिठाई देणार आहेत. पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचोकमध्ये दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेतली आहे.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड मदरशांवर मोठा निर्णय देणार; CJI च्या यादीत 'ही' महत्त्वाची प्रकरणे

लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, दोन्ही लष्करांमध्ये कमांडर स्तरावरील चर्चा सुरूच राहणार आहे. सध्या तणाव संपला असून दोन्ही देशांच्या चौक्या पूर्वीप्रमाणेच आपापल्या पारंपरिक ठिकाणी राहतील. तब्बल ४ वर्षांनंतर चीन आणि भारताच्या सीमेवरील परिस्थिती सामान्य झाली आहे. भविष्यात दोन्ही देशांमधील संबंध थोडे सामान्य होण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये झालेल्या संघर्षानंतर भारताने कठोर कारवाई करत अनेक चिनी कंपन्यांवर बंदी घातली होती. याशिवाय अनेक क्षेत्रांतील गुंतवणुकीवरही नियंत्रण आले.

एप्रिल २०२० मध्ये चिनी सैन्याने पूर्व लडाखच्या परिसरात अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. यावर भारतीय लष्कराने तीव्र आक्षेप व्यक्त केल्यावर दोन्ही बाजूंनी गोंधळ सुरू झाला होता.यावेळी  चकमक झाली होती, यात भारतीय लष्कराचे २० जवान शहीद झाले. यामध्ये मोठ्या संख्येने चिनी सैनिकही जखमी झाले होते. मात्र आकडेवारी सार्वजनिक करण्यात आली नाही. चिनी लष्करानेही शुक्रवारी एका निवेदनात म्हटले होते की, आता दोन्ही देशांचे सैनिक सीमेवर त्यांच्या त्यांच्या चौकीवर आहेत. भारत सरकारने २१ ऑक्टोबर रोजी घोषणा केली होती. सुमारे साडेचार वर्षांपासून सुरू असलेला तणाव आता संपुष्टात आला आहे.

टॅग्स :chinaचीन