शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 17:23 IST

लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्याने माघार घेतली आहे. आता दोन्ही देशांचे सैन्य त्यांच्या चौक्यांवर तैनात राहतील.

लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्याने माघार घेतली आहे. आता दोन्ही देशांचे सैन्य त्यांच्या चौक्यांवर तैनात राहतील. आता सीमेवर फक्त नियमित गस्त राहणार असल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. हे पाऊल दोन्ही देशांमधील शांततेची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. 

मिळालेली माहितीनुसार, गुरुवारी दोन्ही लष्कर दिवाळीनिमित्त एकमेकांना मिठाई देणार आहेत. पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचोकमध्ये दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेतली आहे.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड मदरशांवर मोठा निर्णय देणार; CJI च्या यादीत 'ही' महत्त्वाची प्रकरणे

लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, दोन्ही लष्करांमध्ये कमांडर स्तरावरील चर्चा सुरूच राहणार आहे. सध्या तणाव संपला असून दोन्ही देशांच्या चौक्या पूर्वीप्रमाणेच आपापल्या पारंपरिक ठिकाणी राहतील. तब्बल ४ वर्षांनंतर चीन आणि भारताच्या सीमेवरील परिस्थिती सामान्य झाली आहे. भविष्यात दोन्ही देशांमधील संबंध थोडे सामान्य होण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये झालेल्या संघर्षानंतर भारताने कठोर कारवाई करत अनेक चिनी कंपन्यांवर बंदी घातली होती. याशिवाय अनेक क्षेत्रांतील गुंतवणुकीवरही नियंत्रण आले.

एप्रिल २०२० मध्ये चिनी सैन्याने पूर्व लडाखच्या परिसरात अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. यावर भारतीय लष्कराने तीव्र आक्षेप व्यक्त केल्यावर दोन्ही बाजूंनी गोंधळ सुरू झाला होता.यावेळी  चकमक झाली होती, यात भारतीय लष्कराचे २० जवान शहीद झाले. यामध्ये मोठ्या संख्येने चिनी सैनिकही जखमी झाले होते. मात्र आकडेवारी सार्वजनिक करण्यात आली नाही. चिनी लष्करानेही शुक्रवारी एका निवेदनात म्हटले होते की, आता दोन्ही देशांचे सैनिक सीमेवर त्यांच्या त्यांच्या चौकीवर आहेत. भारत सरकारने २१ ऑक्टोबर रोजी घोषणा केली होती. सुमारे साडेचार वर्षांपासून सुरू असलेला तणाव आता संपुष्टात आला आहे.

टॅग्स :chinaचीन