शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

चर्चा प्रकिया रखडण्यासाठी पाक जबाबदार - स्वराज

By admin | Updated: September 9, 2014 04:19 IST

भारत-पाक चर्चा प्रक्रिया रखडली असेल तर यासाठी पाकिस्तान स्वत: जबाबदार आहे. पण राजनयिक संबंधांमध्ये 'पूर्णविराम' नसतो.

नवी दिल्ली : भारत-पाक चर्चा प्रक्रिया रखडली असेल तर यासाठी पाकिस्तान स्वत: जबाबदार आहे. पण राजनयिक संबंधांमध्ये 'पूर्णविराम' नसतो. केवळ स्वल्पविराम असतो आणि यानंतर पुढे चालायचे असते, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज सोमवारी उभय देशांतील द्विपक्षीय चर्चेच्या शक्यता संपल्या नसल्याचे संकेत दिले. पाकिस्तानसोबतच्या संबंधांबाबत विचारले असता, स्वराज बोलत होत्या. राजनयिक संबंधांमध्ये कधीही पूर्णविराम नसतो. त्यामुळे लोक नेहमी पुढे जातात, असे त्या म्हणाल्या. पाकी उच्चायुक्तांना काश्मिरी फुटीरवाद्यांना चर्चेसाठी आमंत्रित करून त्यांच्याशी चर्चेची काय गरज होती, मला माहीत नाही. स्वत: पाकने फुटीरवाद्यांना निमंत्रण दिले. भारतासोबतच्या चर्चेत त्यांनी रोडा का घातला? त्यांनी यातून काय साध्य केले, हेही ठाऊक नाही. पण भारत-पाक चर्चेचा खोळंबा कुणी केला असेल तर तो पाकिस्तानने, असे स्वराज यावेळी म्हणाल्या या महिनाअखेरीस संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत पंतप्रधान नरेद्र मोदी आणि पाकी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट शक्य आहे का? असे विचारले असता त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. हे तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून असेल, केवळ एवढेच त्या म्हणाल्या.