शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

...तोपर्यंत देशात आरक्षण कायम राहणार : रामविलास पासवान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 12:53 IST

भाजपा संविधानातून आरक्षण हटविण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपा आणि आरएसएसची विचारधारा आरक्षण विरोधी आहे. आम्ही आरक्षण संपवू देणार नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले होते.

नवी दिल्ली - पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर केंद्रीयमंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान यांनी तातडीने बैठक घेत आपली भूमिका स्पष्ट केली. देशात जोपर्यंत जाती व्यवस्थात अस्तित्वात राहिल तोपर्यंत आरक्षण कायम राहणार, असं पासवान यांनी म्हटले आहे. 

रामविलास पासवान यांच्या आमंत्रणानंतर त्यांच्या निवासस्थानी सोमवारी 50 हून अधिक एससी आणि एसटी खासदारांनी हजेरी लावली होती. यावेळी सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत देखील उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मुलभूत अधिकार नसल्याचे म्हटले आहे. या निकालानंतर पासवान यांनी जाती व्यवस्थेवरून आपले मत मांडले आहे.

याव्यतिरिक्त पासवान यांनी सर्वोच्च न्यायालयाने ऍट्रोसिटी अर्थात अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंदर्भात दिलेल्या निकालावर देखील आपले मत मांडले.  या कायद्याच्या घटनात्मक वैधतेवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. या कायद्यानुसार आता गुन्हा नोंदवण्यापूर्वी प्राथमिक चौकशी किंवा पोलिस अधिकाऱ्याच्या परवानगीची अवश्यकता भासणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे पासवान यांनी स्वागत केले आहे. 

1989 मध्ये अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तयार करण्यात आला होता. मात्र 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालात या कायद्याच्या तरतुदी सौम्य करण्यात आल्या. त्यानंतर या कायद्यातील सुधारणेसाठी काही सुचना पंतप्रधान मोदींकडे पाठविण्यात आल्या होत्या. त्यानंतर सरकारने न्यायालयाचा निर्णय निष्प्रभ ठरवून 2018 मध्ये या कायद्यात सुधारणा केल्या. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. 

तत्पूर्वी भाजपा संविधानातून आरक्षण हटविण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपा आणि आरएसएसची विचारधारा आरक्षण विरोधी आहे. आम्ही आरक्षण संपवू देणार नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले होते.