शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

‘सीएए’ नियम करण्यासाठी मागितला ३ महिन्यांचा अवधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 01:32 IST

संसदीय कामकाज नियमपुस्तिकेनुसार राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर लागू झालेल्या कायद्यासाठी सहा महिन्यांच्या आत नियम निश्चित केले जावेत किंवा मुदतवाढ मागितली जावी.

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासाठी (सीएए) नियम करण्यासाठी गृहमंत्रालयाने आणखी तीन महिन्यांचा वेळ मागितला आहे. अधीनस्थ विधेयकाशी संबंधित गृहविभागाच्या स्थायी समितीकडे यांसदर्भात विनंती करण्यात आली आहे.

संसदीय कामकाज नियमपुस्तिकेनुसार राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर लागू झालेल्या कायद्यासाठी सहा महिन्यांच्या आत नियम निश्चित केले जावेत किंवा मुदतवाढ मागितली जावी. ही समिती मुदतवाढी विनंती मान्य करील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. धार्मिक अत्याचारामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणमधून भारतात आलेलेल्या हिंदू, शीख, जैन, ख्रिश्चन, बौद्ध, पारसी समुदायाच्या लोकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद या विधेयकात आहे.३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या या अल्पसंख्याक लोकांना अवैध स्थलांतरित निवासी न मानता त्यांना भारतीय नागरिकत्व प्रदान केले जाईल. राष्टÑपतींनी १२ डिसेंबर २०१९ रोजी स्वाक्षरीनिशी हे विधेयक मंजूर केले होते.संसदेने हे विधेयक संमत केल्यानंतर या विधेयकाविरुद्ध देशभरात मोठ्या प्रमाणांवर निदर्शने झाली होती. धार्मिक आधारावर भेदभाव करणारे हे विधेयक राज्यघटनेतील तरतुदींचे उल्लंघन करणारे आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. गृहमंत्री अमित शहा यांंनी मात्र विरोधकांचा आरोप त्याच वेळी फेटाळून लावला होता.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकHome Ministryगृह मंत्रालय