शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘सीएए’ नियम करण्यासाठी मागितला ३ महिन्यांचा अवधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 01:32 IST

संसदीय कामकाज नियमपुस्तिकेनुसार राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर लागू झालेल्या कायद्यासाठी सहा महिन्यांच्या आत नियम निश्चित केले जावेत किंवा मुदतवाढ मागितली जावी.

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासाठी (सीएए) नियम करण्यासाठी गृहमंत्रालयाने आणखी तीन महिन्यांचा वेळ मागितला आहे. अधीनस्थ विधेयकाशी संबंधित गृहविभागाच्या स्थायी समितीकडे यांसदर्भात विनंती करण्यात आली आहे.

संसदीय कामकाज नियमपुस्तिकेनुसार राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर लागू झालेल्या कायद्यासाठी सहा महिन्यांच्या आत नियम निश्चित केले जावेत किंवा मुदतवाढ मागितली जावी. ही समिती मुदतवाढी विनंती मान्य करील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. धार्मिक अत्याचारामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणमधून भारतात आलेलेल्या हिंदू, शीख, जैन, ख्रिश्चन, बौद्ध, पारसी समुदायाच्या लोकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद या विधेयकात आहे.३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या या अल्पसंख्याक लोकांना अवैध स्थलांतरित निवासी न मानता त्यांना भारतीय नागरिकत्व प्रदान केले जाईल. राष्टÑपतींनी १२ डिसेंबर २०१९ रोजी स्वाक्षरीनिशी हे विधेयक मंजूर केले होते.संसदेने हे विधेयक संमत केल्यानंतर या विधेयकाविरुद्ध देशभरात मोठ्या प्रमाणांवर निदर्शने झाली होती. धार्मिक आधारावर भेदभाव करणारे हे विधेयक राज्यघटनेतील तरतुदींचे उल्लंघन करणारे आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. गृहमंत्री अमित शहा यांंनी मात्र विरोधकांचा आरोप त्याच वेळी फेटाळून लावला होता.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकHome Ministryगृह मंत्रालय