शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
3
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
4
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
5
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
6
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
7
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
8
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
9
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
10
पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी; मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली महत्त्वाची माहिती
11
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
12
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
14
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
15
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
16
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
17
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
18
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
19
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
20
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

यूपी सरकारचा गृहमंत्रालयाला अहवाल

By admin | Updated: May 31, 2014 06:15 IST

दोन दलित बहिणींवर सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणाचा अहवाल उत्तर प्रदेश सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठवला आहे

बदायू (उ़प्ऱ): दोन दलित बहिणींवर सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणाचा अहवाल उत्तर प्रदेश सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठवला आहे. काही आरोपींना अटक करण्यात आली असून दोषींना शिक्षा केली जाईल, असे त्यात म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात बुधवारी दोन किशोरवयीन दलित बहिणींवर बलात्कार आणि खून केल्यानंतर त्यांचे मृतदेह झाडावर लटकावण्यात आले होते. या अमानुष घटनेची माहिती अधिकार्‍यांनी गृहमंत्री राजनाथसिंह यांना शुक्रवारी दिली. उत्तर प्रदेश सरकारने गृह मंत्रालयाला या घटनेचा अहवाल पाठवला आहे, अशी माहिती राजनाथसिंह यांना देण्यात आली. राज्य सरकारनेदेखील गृहमंत्र्यांना घटनेची माहिती दिली. गृह मंत्रालयाचे अधिकारी राज्यातील अधिकार्‍यांच्या संपर्कात असून, सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या घटनेमुळे जनक्षोभ उसळ्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने दोन कॉन्स्टेबलला बडतर्फ केले आणि आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणातील सात आरोपींपैकी आतापर्यंत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली, तर आणखी एक पोलीस, अटकेतील आरोपी कॉन्स्टेबलचा भाऊ आणि दोन अज्ञात आरोपी फरार आहेत. (वृत्तसंस्था)