शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

पुनर्गठन शेतकर्‍यांसाठी उपयुक्तच

By admin | Updated: April 26, 2016 23:10 IST

पुनर्गठन हे शेतकर्‍यांसाठी त्रासदायक असल्याचे काही शाखाव्यवस्थापकांनी सांगितले. त्यावर लीड बँकेचे प्रबंधक दिलीप ठाकूर यांनी कर्जाचे पुनर्गठन करीत असताना बँक त्या शेतकर्‍यांना नवीन कर्ज देत असते. त्या नवीन कर्जावर तो हंगाम घेऊन नियमित कर्जफेड करू शकतो. मात्र बँकेने कर्जाचे पुनर्गठन केलेच नाही तर तो शेतकरी सावकाराच्या दारात जाऊन पाच टक्के दराने कर्ज घेतो. अशा परिस्थितीत पुनर्गठनाचे वार्षिक सहा टक्के व्याजाचे कर्ज चांगले की सावकाराकडील महिन्याला पाच टक्के व्याजाचे कर्ज चांगले असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पुनर्गठन हे शेतकर्‍यांसाठी त्रासदायक असल्याचे काही शाखाव्यवस्थापकांनी सांगितले. त्यावर लीड बँकेचे प्रबंधक दिलीप ठाकूर यांनी कर्जाचे पुनर्गठन करीत असताना बँक त्या शेतकर्‍यांना नवीन कर्ज देत असते. त्या नवीन कर्जावर तो हंगाम घेऊन नियमित कर्जफेड करू शकतो. मात्र बँकेने कर्जाचे पुनर्गठन केलेच नाही तर तो शेतकरी सावकाराच्या दारात जाऊन पाच टक्के दराने कर्ज घेतो. अशा परिस्थितीत पुनर्गठनाचे वार्षिक सहा टक्के व्याजाचे कर्ज चांगले की सावकाराकडील महिन्याला पाच टक्के व्याजाचे कर्ज चांगले असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

खाते उतार्‍यावर लवकरच तोडगा
सध्या तलाठ्यांचा संप सुरू आहे. तसेच ऑन लाईन उतारा काढण्यासाठी शेतकर्‍यांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे ही अडचण दूर होत नाही तोपर्यंत हस्तलिखित साताबार उतार्‍याला ग्राह्य धरले जावे अशी विनंती बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी केली. या प्रश्नावर वरिष्ठस्तरावर निर्णय घेणे सुरू आहे. लवकरच या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

दुहेरी व्याजमाफीचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांचा शोध घ्या
पीक कर्ज वाटप करीत असताना जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँक अशा दोघांकडून कर्ज घेऊन दुहेरी व्याजाचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांचा शोध घ्यावा अशी सूचना जिल्हाधिकार्‍यांनी केली. त्यासाठी जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी समन्वय साधून धोरण निश्चित करावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

बागायती कपाशीच्या कर्जाचे पुनर्गठन होणार
जिल्‘ात बागायती कापसाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. त्यामुळे बागायती कपाशीसाठी घेतलेल्या थकीत कर्जाचे पुनर्गठन होणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. तसेच पुनर्गठनासाठी जिल्हा बँक किंवा राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करीत असतील तर त्याबाबत ०२५७/ १०७७ या टोल फ्री क्रमांकावर शेतकर्‍यांनी तक्रार करावी असे आवाहन त्यांनी केले. पुनर्गठन न करणार्‍या बँकांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.