शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
2
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
3
५ लाखांपर्यंतचे उपचार फ्री! आता घरबसल्या बनवा 'आयुष्मान कार्ड'! 'या' कागदपत्रांची आवश्यकता
4
SIR मुळे पश्चिम बंगालमधील 23 बीएलओंचा मृत्यू? सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला 'हे' निर्देश
5
लग्न पुढे ढकललं... पोस्ट डिलीट... उलटसुलट चर्चा...; अशातच स्मृती मंधानाचा आणखी एक मोठा निर्णय, जाणून घ्या
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
7
Gautam Gambhir: गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडिया सुपर फ्लॉप; ११ लाजिरवाण्या विक्रमांची नोंद!
8
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
9
संविधान दिन २०२५: PM नरेंद्र मोदींचे देशाला खुले पत्र; म्हणाले, “निवडणुकीत मतदानाची संधी...”
10
काजू, बदाम, पिस्ता आणि शेरनी बाई...; मतदार यादी पाहून अधिकारीही झाले थक्क! हटके नावांमागे कारण काय?
11
“भाजपाची ठोकशाही सहन करणार नाही, सत्तेचा माज उतरायला वेळ लागणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
13
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
14
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
15
"घरात चाललीय मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर...", पूजाने घेतला सोहमच्या नावाचा हटके उखाणा
16
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
17
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
18
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
19
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
20
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्गठन शेतकर्‍यांसाठी उपयुक्तच

By admin | Updated: April 26, 2016 23:10 IST

पुनर्गठन हे शेतकर्‍यांसाठी त्रासदायक असल्याचे काही शाखाव्यवस्थापकांनी सांगितले. त्यावर लीड बँकेचे प्रबंधक दिलीप ठाकूर यांनी कर्जाचे पुनर्गठन करीत असताना बँक त्या शेतकर्‍यांना नवीन कर्ज देत असते. त्या नवीन कर्जावर तो हंगाम घेऊन नियमित कर्जफेड करू शकतो. मात्र बँकेने कर्जाचे पुनर्गठन केलेच नाही तर तो शेतकरी सावकाराच्या दारात जाऊन पाच टक्के दराने कर्ज घेतो. अशा परिस्थितीत पुनर्गठनाचे वार्षिक सहा टक्के व्याजाचे कर्ज चांगले की सावकाराकडील महिन्याला पाच टक्के व्याजाचे कर्ज चांगले असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पुनर्गठन हे शेतकर्‍यांसाठी त्रासदायक असल्याचे काही शाखाव्यवस्थापकांनी सांगितले. त्यावर लीड बँकेचे प्रबंधक दिलीप ठाकूर यांनी कर्जाचे पुनर्गठन करीत असताना बँक त्या शेतकर्‍यांना नवीन कर्ज देत असते. त्या नवीन कर्जावर तो हंगाम घेऊन नियमित कर्जफेड करू शकतो. मात्र बँकेने कर्जाचे पुनर्गठन केलेच नाही तर तो शेतकरी सावकाराच्या दारात जाऊन पाच टक्के दराने कर्ज घेतो. अशा परिस्थितीत पुनर्गठनाचे वार्षिक सहा टक्के व्याजाचे कर्ज चांगले की सावकाराकडील महिन्याला पाच टक्के व्याजाचे कर्ज चांगले असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

खाते उतार्‍यावर लवकरच तोडगा
सध्या तलाठ्यांचा संप सुरू आहे. तसेच ऑन लाईन उतारा काढण्यासाठी शेतकर्‍यांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे ही अडचण दूर होत नाही तोपर्यंत हस्तलिखित साताबार उतार्‍याला ग्राह्य धरले जावे अशी विनंती बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी केली. या प्रश्नावर वरिष्ठस्तरावर निर्णय घेणे सुरू आहे. लवकरच या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

दुहेरी व्याजमाफीचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांचा शोध घ्या
पीक कर्ज वाटप करीत असताना जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँक अशा दोघांकडून कर्ज घेऊन दुहेरी व्याजाचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांचा शोध घ्यावा अशी सूचना जिल्हाधिकार्‍यांनी केली. त्यासाठी जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी समन्वय साधून धोरण निश्चित करावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

बागायती कपाशीच्या कर्जाचे पुनर्गठन होणार
जिल्‘ात बागायती कापसाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. त्यामुळे बागायती कपाशीसाठी घेतलेल्या थकीत कर्जाचे पुनर्गठन होणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. तसेच पुनर्गठनासाठी जिल्हा बँक किंवा राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करीत असतील तर त्याबाबत ०२५७/ १०७७ या टोल फ्री क्रमांकावर शेतकर्‍यांनी तक्रार करावी असे आवाहन त्यांनी केले. पुनर्गठन न करणार्‍या बँकांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.