शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

NRCतून नाव काढणं म्हणजे मतदार यादीतून नाव हटवणं नाही; निवडणूक आयोगाची 'गुगली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 21:27 IST

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीतून नाव काढणे म्हणजे मतदार यादीतून त्याचे नाव हटवल्याचा अर्थ होत नाही, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

नवी दिल्ली- राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीतून नाव काढणे म्हणजे मतदार यादीतून त्याचे नाव हटवल्याचा अर्थ होत नाही, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. आसाममध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीच जवळपास 40 लाख लोकांचं राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीतून नाव हटवलं होतं. त्यावर आता मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.एनआरसीतून नाव काढणे म्हणजे मतदार यादीतून नाव हटवलं असं होत नाही, अशा प्रकारचा अर्थ कोणीही काढू नये, असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. एनआरसीचा एक मसुदा आहे. पुढच्या महिन्याभरात या सर्व 40 लाख लोकांना त्यांचं नावाचा समावेश का केला नाही, याचं कारण सांगितलं जाईल. तसेच ज्याचं नाव NRCतून हटवण्यात आलं आहे, ते ट्रिब्युनलमध्ये स्वतःचे आक्षेप आणि दावे दाखल करू शकतील. त्यानंतर एनआरसीचा अंतिम मसुदा जाहीर केला जाईल. आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी पुढच्या महिन्यात एनआरसीच्या मसुद्यावर अहवाल देणार आहेत.एनआरसीतून नाव हटवल्याचा अर्थ असा नाही की त्यांचं नाव आसाममधल्या मतदार यादीतूनही हटवलं जाणार आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1950 नुसार, मतदाराची नोंदणी करण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यात अर्जदारानं भारतीय नागरिक असणं, वय वर्षं 18च्या वर असणं आणि संलग्न विधानसभा मतदारसंघात नाव असणं या गोष्टींचा समावेश आहे. तसेच मतदार यादी आणि एनआरसीची यादी बनवण्याचं काम हे वेगवेगळं आहे. तसेच आसामचे निवडणूक अधिका-यांना याचा अहवाल लवकरात लवकर देण्यास सांगण्यात आलं आहे. जेणेकरून लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे 4 जानेवारी 2019ला मतदार यादीचा अंतिम मसुदा पूर्ण केला जाईल. 

टॅग्स :ElectionनिवडणूकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी