शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

पूरग्रस्त जमिनीची तीन महिन्यांत नोंदणी करा; हरित लवादाने दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 06:44 IST

‘विषारी शेती’ला पायबंद घाला

नवी दिल्ली : येत्या तीन महिन्यांमध्ये यमुनेच्या किनाऱ्यावरील पूरग्रस्त जमिनीची मोजणी करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिल्ली विकास प्राधिकरणाला दिले आहेत. याबरोबर किनाºयावर होत असलेल्या विषारी शेतीला पायबंध घालण्याच्या नियमाची अंमलबजावणी करण्यासही सांगितले आहे.

एनजीटीचे अध्यक्ष न्या. आदर्शकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पीठाने हे आदेश दिले आहेत. या क्षेत्रात वाढलले आतिक्र मण काढून त्या ठिकाणी तारेचे कुंपण करावे तसेच तेथे जैवविविधता उद्यानाची उभारणी करण्यास सांगितले आहे. एनजीटीचे विशेषज्ञ सदस्य बी.एस. सजवान, राज्याचे माजी सचिव शैलजा चंद्रा समिती याची पाहणी करणार आहेत.

पूरग्रस्त जमिनीवर नागरिकांना शेती करता येणार नाही. प्राधिकरणाने त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत जेणेकरून तेथे अतिक्रमण होणारनाही. या नियमांचे पालन न झाल्यास नोव्हेंबर २०१९ पासून राज्य सरकारला प्रतिमहिना एक लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. लवादाने जानेवारी २०१५ मध्ये पहिल्यांदा यमुनेच्या किनाºयावर शेती करण्यास प्रतिबंध घातला होता. किनाºयावरील भाज्यांमध्ये अनेक विषारी घटकांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळल्याने हा निर्णय घेतला होता.

टॅग्स :floodपूर