शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

१३५ ठरावाबाबत शासनच बुचकळ्यात मनपा : वर्ष उलटला तरही घेतला नाही निर्णय

By admin | Updated: November 7, 2015 22:27 IST

जळगाव : मनपाच्या गाळे करारासंदर्भात झालेल्या १३५ क्रमांकाच्या ठरावाबाबत शासनच बुचकळ्यात पडले आहे. हा ठराव करून तब्बल एक वर्ष होऊनही त्यावर आतापर्यंत फक्त तारीख पे तारीख चालली आहे. शासनाने सूचित केल्याप्रमाणे मनपा प्रशासनाने केवळ अहवाल देण्याशिवाय वर्षभरात काहीही केलेले नाही. त्यामुळे शहराचा विकास होणे मुश्कील झाले आहे.

जळगाव : मनपाच्या गाळे करारासंदर्भात झालेल्या १३५ क्रमांकाच्या ठरावाबाबत शासनच बुचकळ्यात पडले आहे. हा ठराव करून तब्बल एक वर्ष होऊनही त्यावर आतापर्यंत फक्त तारीख पे तारीख चालली आहे. शासनाने सूचित केल्याप्रमाणे मनपा प्रशासनाने केवळ अहवाल देण्याशिवाय वर्षभरात काहीही केलेले नाही. त्यामुळे शहराचा विकास होणे मुश्कील झाले आहे.
शहरातील १८ व्यापारी संकुलातील २,१७५ गाळे कराराची तीन वर्षांपूर्वीच मुदत संपली होती. पुन्हा नव्याने मनपाचे गाळे भाडेत्त्वावर देण्यासाठी मनपा प्रशासनाने नियोजन केले होते. त्यातूनच १३५ क्रमांकाचा ठराव तयार करण्यात आला होता. हे गाळे पुढील ३० वर्ष २०१४ च्या रेडिरेकनर दरानुसार ८ टक्के देण्याचे २० ऑक्टोबर २०१४ रोजी निर्णय झाला होता. तसा प्रस्ताव मंजुरीसाठी नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला होता. मात्र, याबाबत निर्णय झालेला नाही. या ठरावाला शासनस्तरावरून मंजुरी मिळाली तर महापालिकेवर असलेले कर्जाचे डोंगर फेडता येणार आहे. मात्र, शासनस्तरावर या ठरावाची फाईल इकडून तिकडे व तिकडून इकडे अशी फिरत असून या प्रक्रियेला आता महापालिकेतील अधिकारीही कंटाळले आहेत. शहरातील पाच लाख जनतेचा विचार करून लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून १३५ ठराव तत्काळ मार्गी लावणे आवश्यक असल्याचा सूर आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे.