शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

१३५ ठरावाबाबत शासनच बुचकळ्यात मनपा : वर्ष उलटला तरही घेतला नाही निर्णय

By admin | Updated: November 7, 2015 22:27 IST

जळगाव : मनपाच्या गाळे करारासंदर्भात झालेल्या १३५ क्रमांकाच्या ठरावाबाबत शासनच बुचकळ्यात पडले आहे. हा ठराव करून तब्बल एक वर्ष होऊनही त्यावर आतापर्यंत फक्त तारीख पे तारीख चालली आहे. शासनाने सूचित केल्याप्रमाणे मनपा प्रशासनाने केवळ अहवाल देण्याशिवाय वर्षभरात काहीही केलेले नाही. त्यामुळे शहराचा विकास होणे मुश्कील झाले आहे.

जळगाव : मनपाच्या गाळे करारासंदर्भात झालेल्या १३५ क्रमांकाच्या ठरावाबाबत शासनच बुचकळ्यात पडले आहे. हा ठराव करून तब्बल एक वर्ष होऊनही त्यावर आतापर्यंत फक्त तारीख पे तारीख चालली आहे. शासनाने सूचित केल्याप्रमाणे मनपा प्रशासनाने केवळ अहवाल देण्याशिवाय वर्षभरात काहीही केलेले नाही. त्यामुळे शहराचा विकास होणे मुश्कील झाले आहे.
शहरातील १८ व्यापारी संकुलातील २,१७५ गाळे कराराची तीन वर्षांपूर्वीच मुदत संपली होती. पुन्हा नव्याने मनपाचे गाळे भाडेत्त्वावर देण्यासाठी मनपा प्रशासनाने नियोजन केले होते. त्यातूनच १३५ क्रमांकाचा ठराव तयार करण्यात आला होता. हे गाळे पुढील ३० वर्ष २०१४ च्या रेडिरेकनर दरानुसार ८ टक्के देण्याचे २० ऑक्टोबर २०१४ रोजी निर्णय झाला होता. तसा प्रस्ताव मंजुरीसाठी नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला होता. मात्र, याबाबत निर्णय झालेला नाही. या ठरावाला शासनस्तरावरून मंजुरी मिळाली तर महापालिकेवर असलेले कर्जाचे डोंगर फेडता येणार आहे. मात्र, शासनस्तरावर या ठरावाची फाईल इकडून तिकडे व तिकडून इकडे अशी फिरत असून या प्रक्रियेला आता महापालिकेतील अधिकारीही कंटाळले आहेत. शहरातील पाच लाख जनतेचा विचार करून लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून १३५ ठराव तत्काळ मार्गी लावणे आवश्यक असल्याचा सूर आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे.