शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात विक्रमी परदेशी गुंतवणूक - पंतप्रधान; आता जग विचारते की, भारत का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 06:55 IST

Prime Minister Narendra Modi : जग दुसऱ्या औद्योगिक क्रांतीकडे चालले आहे. येणाऱ्या वर्षांत आत्मनिर्भर भारतासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट आपण योग्य वेळेत गाठायला हवे, असेही पंतप्रधान याप्रसंगी म्हणाले. 

नवी दिल्ली : जगाचा भारतावर विश्वास आहे. त्यामुळेच कोरोना साथीच्या काळातही भारतात विक्रमी विदेशी गुंतवणूक झाली, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. असोचेमच्या वर्धापन दिनानिमित्ताने कार्यक्रमात बीजभाषण करताना मोदी यांनी हे वक्तव्य केले. मोदी यांनी असेही म्हटले की, आता देश बदलला आहे. पूर्वी जग विचारत असे की, भारत कशासाठी? आता जग विचारते की, भारत का नाही?मोदी म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेवर जगाचा विश्वास आहे. म्हणूनच कोरोना काळात जगभरातील देशांचे गुंतवणुकीचे स्रोत आटलेले असताना भारतात मात्र विक्रमी थेट परकीय गुंतवणूक झाली. हा विश्वास कायम राखण्यासाठी आपण देशांतर्गत गुंतवणूक वाढविण्याची गरज आहे.जग दुसऱ्या औद्योगिक क्रांतीकडे चालले आहे. येणाऱ्या वर्षांत आत्मनिर्भर भारतासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट आपण योग्य वेळेत गाठायला हवे, असेही पंतप्रधान याप्रसंगी म्हणाले. 

पंतप्रधानांचे प्रयत्न दिखाऊ नव्हते - टाटारतन टाटा मोदी यांची प्रशंसा करताना म्हणाले, मोदी यांनी साथीच्या काळात अत्यंत कणखरपणे देशाचे नेतृत्व केले. तुम्ही डगमगला नाहीत, तुम्ही आघाडीवर राहून देशाचे नेतृत्व केले. देशाने काही मिनिटांसाठी दिवे बंद करावे, असे आवाहन तुम्ही केले आणि ते खरोखर तसे घडून आले. हे प्रयत्न वरवरचे अथवा दिखाऊ नव्हते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी