शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

कोरोना काळात विक्रमी परदेशी गुंतवणूक - पंतप्रधान; आता जग विचारते की, भारत का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 06:55 IST

Prime Minister Narendra Modi : जग दुसऱ्या औद्योगिक क्रांतीकडे चालले आहे. येणाऱ्या वर्षांत आत्मनिर्भर भारतासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट आपण योग्य वेळेत गाठायला हवे, असेही पंतप्रधान याप्रसंगी म्हणाले. 

नवी दिल्ली : जगाचा भारतावर विश्वास आहे. त्यामुळेच कोरोना साथीच्या काळातही भारतात विक्रमी विदेशी गुंतवणूक झाली, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. असोचेमच्या वर्धापन दिनानिमित्ताने कार्यक्रमात बीजभाषण करताना मोदी यांनी हे वक्तव्य केले. मोदी यांनी असेही म्हटले की, आता देश बदलला आहे. पूर्वी जग विचारत असे की, भारत कशासाठी? आता जग विचारते की, भारत का नाही?मोदी म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेवर जगाचा विश्वास आहे. म्हणूनच कोरोना काळात जगभरातील देशांचे गुंतवणुकीचे स्रोत आटलेले असताना भारतात मात्र विक्रमी थेट परकीय गुंतवणूक झाली. हा विश्वास कायम राखण्यासाठी आपण देशांतर्गत गुंतवणूक वाढविण्याची गरज आहे.जग दुसऱ्या औद्योगिक क्रांतीकडे चालले आहे. येणाऱ्या वर्षांत आत्मनिर्भर भारतासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट आपण योग्य वेळेत गाठायला हवे, असेही पंतप्रधान याप्रसंगी म्हणाले. 

पंतप्रधानांचे प्रयत्न दिखाऊ नव्हते - टाटारतन टाटा मोदी यांची प्रशंसा करताना म्हणाले, मोदी यांनी साथीच्या काळात अत्यंत कणखरपणे देशाचे नेतृत्व केले. तुम्ही डगमगला नाहीत, तुम्ही आघाडीवर राहून देशाचे नेतृत्व केले. देशाने काही मिनिटांसाठी दिवे बंद करावे, असे आवाहन तुम्ही केले आणि ते खरोखर तसे घडून आले. हे प्रयत्न वरवरचे अथवा दिखाऊ नव्हते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी