शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

बंडखोरी हा जगण्याचा अविभाज्य भागच! संमेलनात रंगला परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:37 IST

महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी, बडोदे : समाजाचा विकास आणि बंडखोरी या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चुकीच्या चालीरीती रोखण्यासाठी प्रत्येक पातळीवर विद्रोह आणि बंडखोरी गरजेची आहे. बंडखोरी हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांनी केले.

- स्नेहा मोरेमहाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी, बडोदे : समाजाचा विकास आणि बंडखोरी या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चुकीच्या चालीरीती रोखण्यासाठी प्रत्येक पातळीवर विद्रोह आणि बंडखोरी गरजेची आहे. बंडखोरी हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांनी केले.अ. भा. मराठी साहित्य संमेलनात ‘मराठी संत कवयित्रींची बंडखोरी आणि स्त्रीवाद’ विषयावर शनिवारी परिसंवाद झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. पाठक बोलत होते. विद्यासगर पाटांगणकर, रेखा नार्वेकर, सुनील शिनखेडे, डॉ. मृणालिनी कामत, डॉ. रेखा घिये-दंडिगे यांचा सहभाग होता. डॉ. पाठक म्हणाले,अभिव्यक्तीचे श्रेष्ठत्व जगण्याला कायम आधार देत असते. हेच श्रेष्ठत्व संत कवयित्रींच्या लेखनात दिसून येते. त्यामुळे वर्षानुवर्षे लोटली तरी त्यांचे साहित्य काळाला अनुरूप ठरते.आध्यात्मिक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने पुढे जाता यावे म्हणून संत कवयित्रींनी हाती लेखणी घेतली. विषमतताविरहित समाजाचेस्वप्न पाहणारा समाजम्हणजे स्त्रीवाद होय अशी मांडणी डॉ. मृणालिनी कामत यांनी केली.रेखा नार्वेकर म्हणाल्या, अध्यात्म आणि काव्य यांचा समन्वय साधून संत कवयित्रींनी लिखाण केले. मुक्ताबाईने तर मी- मी म्हणणाºया पुरुषांचे गर्वहरण केले होते.पाटांगणकर म्हणाले, कवयित्रींची कविता म्हणजे स्वत:शीच असलेल्या संघर्षाचे प्रतिबिंब आहे. व्यक्त व्हावेसे वाटणे ही खरी बंडखोरी आहे.सुनील शिनखेडे यांनी, स्त्रियांचा माणूस होण्याची धडपड हाच खरा संघर्ष आहे. संत कवयित्रींनी तक्रारशून्यजगून स्वत:ला सिद्ध केले. संतांनी या कवयित्रींना फार मोठा आश्रय दिल्याचे भाषणात नमूद केले.

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन