शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

बंडखोरी हा जगण्याचा अविभाज्य भागच! संमेलनात रंगला परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:37 IST

महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी, बडोदे : समाजाचा विकास आणि बंडखोरी या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चुकीच्या चालीरीती रोखण्यासाठी प्रत्येक पातळीवर विद्रोह आणि बंडखोरी गरजेची आहे. बंडखोरी हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांनी केले.

- स्नेहा मोरेमहाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी, बडोदे : समाजाचा विकास आणि बंडखोरी या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चुकीच्या चालीरीती रोखण्यासाठी प्रत्येक पातळीवर विद्रोह आणि बंडखोरी गरजेची आहे. बंडखोरी हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांनी केले.अ. भा. मराठी साहित्य संमेलनात ‘मराठी संत कवयित्रींची बंडखोरी आणि स्त्रीवाद’ विषयावर शनिवारी परिसंवाद झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. पाठक बोलत होते. विद्यासगर पाटांगणकर, रेखा नार्वेकर, सुनील शिनखेडे, डॉ. मृणालिनी कामत, डॉ. रेखा घिये-दंडिगे यांचा सहभाग होता. डॉ. पाठक म्हणाले,अभिव्यक्तीचे श्रेष्ठत्व जगण्याला कायम आधार देत असते. हेच श्रेष्ठत्व संत कवयित्रींच्या लेखनात दिसून येते. त्यामुळे वर्षानुवर्षे लोटली तरी त्यांचे साहित्य काळाला अनुरूप ठरते.आध्यात्मिक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने पुढे जाता यावे म्हणून संत कवयित्रींनी हाती लेखणी घेतली. विषमतताविरहित समाजाचेस्वप्न पाहणारा समाजम्हणजे स्त्रीवाद होय अशी मांडणी डॉ. मृणालिनी कामत यांनी केली.रेखा नार्वेकर म्हणाल्या, अध्यात्म आणि काव्य यांचा समन्वय साधून संत कवयित्रींनी लिखाण केले. मुक्ताबाईने तर मी- मी म्हणणाºया पुरुषांचे गर्वहरण केले होते.पाटांगणकर म्हणाले, कवयित्रींची कविता म्हणजे स्वत:शीच असलेल्या संघर्षाचे प्रतिबिंब आहे. व्यक्त व्हावेसे वाटणे ही खरी बंडखोरी आहे.सुनील शिनखेडे यांनी, स्त्रियांचा माणूस होण्याची धडपड हाच खरा संघर्ष आहे. संत कवयित्रींनी तक्रारशून्यजगून स्वत:ला सिद्ध केले. संतांनी या कवयित्रींना फार मोठा आश्रय दिल्याचे भाषणात नमूद केले.

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन