शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

खरी परीक्षा पुढील वर्षी; काँग्रेसने संघर्ष केल्यास भाजपाची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 01:21 IST

खूप प्रयत्न करूनही काँग्रेस गुजरातेत सत्ता मिळवू शकली नाही व २२ वर्षांनंतर सत्ताधा-यांविरोधात राग असूनही भाजपाला हे राज्य गमवावे लागलेले नाही. मात्र, संघर्ष केला, तर काँग्रेस भाजपाला दमवू शकतो, हे या निकालाने दाखविले.

शीलेश शर्मानवी दिल्ली : खूप प्रयत्न करूनही काँग्रेस गुजरातेत सत्ता मिळवू शकली नाही व २२ वर्षांनंतर सत्ताधा-यांविरोधात राग असूनही भाजपाला हे राज्य गमवावे लागलेले नाही. मात्र, संघर्ष केला, तर काँग्रेस भाजपाला दमवू शकतो, हे या निकालाने दाखविले.गुजरातेत काँग्रेसने अल्पेश ठाकोर, जिग्नेश मेवानी व हार्दिक पटेल यांच्याशी मैत्री करून, स्वत: ८० जागा मिळविल्या व सहयोगी पक्षांना तीन. भाजपाला तीन आकडे गाठता आले नाहीत. संघर्ष केला, तर काँग्रेसला सत्ता मिळू शकते, हेच या निकालांनी दाखविले. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक व पूर्वोत्तर राज्यांत हे यश काँग्रेसला संजीवनी देऊ शकते. मोदींशी लढण्यासाठी काँग्रेसला खालपासून वरपर्यंत संघटनेला सक्रिय करावे लागेल.ख-याचे खोटे व खोट्याचे खरे करण्याची शक्ती मोदींमध्ये आहे. या गुणांपासून राहुल खूप दूर आहेत. मोदी व शाह यांना आतापासूनच निवडणुका होणा-या राज्यांत व २०१९ साठी लक्ष घालावे लागेल. छोटीशी चूकही मोठा धक्का ठरू शकते. गुजरातमध्ये जो जोर राहुल गांधी यांनी दाखविला, तो पुढेही कायम राखावा लागेल.काँग्रेस अनेक छोट्या पक्षांना आपल्यासोबत घेऊ शकला नाही. द्रमुक, मायावतींचा बसप, ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस अशांना काँग्रेस बरोबर घेऊ शकला, तर गुजरातमधील नुकसान २०१९ मध्ये भरून काढले जाण्याची शक्यता आहे.दोघांची टक्केवारी वाढली-भाजपाला २०१२ मध्ये ४७.८५ टक्के मते होती, ती यंदा ४९.१० टक्के झाली.काँग्रेसला २०१२ मध्ये ३८.९३ टक्के मते मिळाली होती, ती आता ४१.५ टक्के झाली.

टॅग्स :congressकाँग्रेसGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017