शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

...तर लगेच सरेंडर करा तुमचं रेशन कार्ड; अन्यथा सरकार कठोर कारवाई करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 20:32 IST

'त्या' व्यक्तींकडून सरकार भरपाई वसुली करणार; रेशन कार्डही रद्द होणार

मुंबई: तुम्ही रेशन कार्ड धारक असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सरकारनं काही अटींच्या अंतर्गत रेशन कार्ड जमा करण्याचा नियम तयार केला आहे. या नियमांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. सरकार तुमच्याकडून भरपाई घेऊ शकतं. यासोबतच कायदेशीर कारवाईदेखील केली जाऊ शकते.

कोरोना महामारीच्या दरम्यान लॉकडाऊन काळात सरकारनं गरिबांना मोफत रेशन देण्यास सुरुवात केली. गरिब कुटुंबांसाठी ही व्यवस्था आतापर्यंत लागू आहे. मात्र या योजनेसाठी पात्र नसणारे अनेक रेशन कार्ड मोफत धान्य घेत असल्याचं सरकारच्या लक्षात आलं आहे. यामुळे अनेक पात्र रेशन कार्ड धारकांना योजनेचा लाभ मिळत नाही.

अपात्र व्यक्तींनी तातडीनं रेशन कार्ड जमा करावं, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अपात्र व्यक्तींनी रेशन कार्ड जमा न केल्यास तपासानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

नियम काय सांगतो? एखाद्याकडे १०० वर्ग मीटरपेक्षा अधिक आकाराचा प्लॉट, फ्लॅट किंवा घर, चार चाकी वाहन किंवा ट्रॅक्टर, गावात दोन लाख किंवा शहरात तीन लाखांहून अधिक कौटुंबिक उत्पन्न असल्यास त्यांनी तहसील आणि डीएसओ कार्यालयात रेशन कार्ड जमा करावं.

...तर भरपाई घेतली जाणारएखाद्यानं रेशन कार्ड जमा न केल्यास अशा व्यक्तीचं रेशन कार्ड रद्द करण्यात येईल. यासोबतच कुटुंबाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. इतकंच नव्हे, तर ती व्यक्ती जेव्हापासून रेशन घेतेय, तेव्हापासूनची भरपाई घेतली जाईल.