शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

देशात असहिष्णुतेचे परिणाम पाहतोय- रतन टाटा

By admin | Updated: October 23, 2016 09:20 IST

उद्योगपती रतन टाटा यांनी देशात वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त करून असहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा उकरून काढला

ऑनलाइन लोकमतमध्य प्रदेश, दि. 23 - गेल्या काही महिन्यांपासून देशातील वाढत्या असहिष्णू वृत्तीच्या विरोधात आक्रोश होत असतानाच नामचीन उद्योगपती रतन टाटा यांनी देशात वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त करून असहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे. असहिष्णुता वाढल्याचा आरोप करीत काही महिन्यांपूर्वी अनेक राजकीय नेते आणि साहित्यिकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. आता खुद्द रतन टाटांनीच अहिष्णुतेवर चिंता व्यक्त केल्यानं हा चर्चेचा विषय झाला आहे. ते म्हणाले "असहिष्णुता एक शाप आहे, गेल्या काही दिवसांपासून असहिष्णुतेचे परिणाम पाहतो आहोत. देशातील प्रत्येक व्यक्तीला असहिष्णुता कुठून येते आणि काय आहे, हे माहीत आहे. देशातील हजारो-लाखो लोकांमधील प्रत्येकाला असहिष्णुतेपासून मुक्तता हवी आहे. मध्य प्रदेशमधील सिंधिया स्कूलच्या 119व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी असहिष्णुतेबाबत आपलं मत व्यक्त केल्यानंतर रतन टाटांनी कार्यक्रमाला संबोधित करताना ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मताचं समर्थन केलं. "आपल्याला देशात प्रेम आणि आपुलकीचं वातावरण निर्माण करायला हवं. कुणालाही हाणामारी न करता प्रत्येकाशी चांगली देवण-घेवाण करत सौदार्हपूर्ण वातावरणात टिकवून ठेवण्याची गरज आहे". यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना टाटा म्हणाले, "मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्यानं यशस्वी व्हावं. तसेच विचारवंतही बनावं. चर्चा, वादविवाद, विश्लेषण आणि असहमती ही सगळी सभ्य समाजाची लक्षणं समजली जातात". आमिर खानच्या सहिष्णुतेच्या वक्तव्यावरून मोठं वादंग उठलं होतं. आता रतन टाटांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.