शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

Ramcharitmanas Row: रामचरितमानसच्या प्रती जाळल्या; बागेश्वर सरकारचं हिंदूंना थेट आवाहन, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 18:27 IST

Ramcharitmanas Bageshwar Sarkar : रामचरितमानसवरून सुरू झालेल्या वादावर बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, हा संपूर्ण प्रकार हिंदूंमध्ये आपसात संघर्ष निर्माण व्हावा यासाठी सुरू आहे.

रामचरितमानसच्या मुद्द्यावरून संपूर्ण देशात वादाला तोंड फुटले आहे. अनेक ठिकाणांवरून पवित्र रामचरितमानसाच्या प्रती जाळल्याचे आणि फाडल्याचे वृत्त आहे. यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सपाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनीही रामचरितमानसवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवा वाद सुरू झाला आहे. आता बागेश्वर सरकार अर्थात बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी हिंदूंच्य या पवित्र ग्रंथावरू सुरू झालेल्या वादावर प्रतिक्रिया देली आहे.

रामचरितमानसवरून सुरू झालेल्या वादावर बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, हा संपूर्ण प्रकार हिंदूंमध्ये आपसात संघर्ष निर्माण व्हावा यासाठी सुरू आहे. यामुळे आता प्रत्येक हिंदू जागृत होण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही, तर ज्या लोकांनी रामचरितमानसचा अपमान केला, अशा लोकांसोबत संबंध ठेवायचे की नाही, त्यांच्यासंदर्भात तुम्हाला स्वत:लाच विचार करावा लागेल, असेही शास्त्री यांनी म्हटले आहे.

बागेश्वर सरकारने म्हटले आहे की, रामचरितमानसचा अपमान करणाऱ्यांनी भारत सोडायला हवा. या लोकांनी भारतात राहू नये. रामचरितमानसचा अपमान करून या लोकांनी भारतात राहण्याचा अधिकार गमावला आहे. यांच्या विरोधात सर्व हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. याच बरोबर त्यांनी रामचरितमानस हा राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित व्हावा अशी मागणीही केली आहे. यासंदर्भात धीरेंद्र शास्त्री यांनी सरकारकडे निवेदनही केले आहे.

रामचरितमानसच्या प्रती जाळल्याच्या घटनांवर राग व्यक्त करत, हे एक 'अंतरराष्ट्रीय षडयंत्र' आहे. हा प्रकार म्हणजे सनातन धर्माविरोधातील कट आहे. हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी सर्व सनातनींना संघटित व्हावे लागेल, असेही धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामHinduहिंदू