शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राम मंदिराच्या छताला गळती? मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांच्या दाव्यावर बांधकाम समितीने सत्य सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 11:07 IST

राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी मंदिराच्या छताला गळती लागल्याचा दावा केला. यावर आता मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सोमवारी मंदिराच्या छताला गळती असल्याचा दावा केला होता. काही वेळातच ही बातमी सर्वत्र पसरली. दरम्यान, आता मंदिर बांधकामाच्या दर्जावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले  आहेत. यावर आता राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा म्हणाले, 'मी स्वतः मंदिराच्या पहिल्या मजल्यावरून पावसाच्या पाण्याची गळती पाहिली आहे. त्यामागील कारण म्हणजे सध्या मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर बांधकाम सुरू असून, त्यामुळे त्याचे छत पूर्णपणे उघडे आहे. त्यामुळे तेथे पाणी तुंबले आणि ते छतावरूनही खाली पडले. अशा प्रकारे मोकळ्या मजल्यावर पाणी पडले. मात्र दुसऱ्या मजल्यावरील छत पुढील महिनाअखेरीस बंद होणार आहे. यामुळे ही समस्या उद्भवणार नाही.

आणीबाणीचा इतिहास - ४९ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी रात्री १२ ते ४ वाजेपर्यंत काय घडलं?

गर्भगृहात भरलेल्या पाण्याबाबत नृपेंद्र मिश्रा म्हणाले, गर्भगृहात पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे पाणी हाताने काढले जाते. उर्वरित सर्व मंडपांमध्येही उतार आणि ड्रेनेजची व्यवस्था आहे. त्यामुळे तेथे पाणी साचत नाही. मंदिर निर्माण समिती करोडो राम भक्तांना आश्वासन देऊ इच्छिते की मंदिराच्या बांधकामात कोणतीही त्रुटी नाही किंवा कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही.

सोमवारी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी बांधकामात निष्काळजीपणाचा आरोप केला होता. मंदिराच्या छतावरून पाणी टपकण्याची ही दुसरी वेळ असल्याचा दावा केला जात आहे. पहिल्या पावसातही मंदिराच्या छतावरून पाणी आत आले होते. आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, देशातील नामवंत अभियंते राम ललाच्या भव्य आणि दिव्य मंदिराच्या उभारणीत काम करत आहेत, तरीही ही परिस्थिती आहे. आचार्य सत्येंद्र दास यांच्या विरोधानंतर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी अभियंते आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समस्येवर तोडगा काढण्यावर चर्चा करण्यात आली.

राम पथावरील रस्ताही खचू लागला

मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या पावसामुळे राम पथावरील रस्ताही खचू लागला आहे. सहादतगंज ते नया घाट या सुमारे साडेतेरा किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या ठिकाणी खोल खड्डे पडले होते. मात्र, सहदतगंज, हनुमानगढी, रिकबगंज आदी ठिकाणी खडी व माती पीडब्ल्यूडीने टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या