शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिराच्या छताला गळती? मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांच्या दाव्यावर बांधकाम समितीने सत्य सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 11:07 IST

राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी मंदिराच्या छताला गळती लागल्याचा दावा केला. यावर आता मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सोमवारी मंदिराच्या छताला गळती असल्याचा दावा केला होता. काही वेळातच ही बातमी सर्वत्र पसरली. दरम्यान, आता मंदिर बांधकामाच्या दर्जावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले  आहेत. यावर आता राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा म्हणाले, 'मी स्वतः मंदिराच्या पहिल्या मजल्यावरून पावसाच्या पाण्याची गळती पाहिली आहे. त्यामागील कारण म्हणजे सध्या मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर बांधकाम सुरू असून, त्यामुळे त्याचे छत पूर्णपणे उघडे आहे. त्यामुळे तेथे पाणी तुंबले आणि ते छतावरूनही खाली पडले. अशा प्रकारे मोकळ्या मजल्यावर पाणी पडले. मात्र दुसऱ्या मजल्यावरील छत पुढील महिनाअखेरीस बंद होणार आहे. यामुळे ही समस्या उद्भवणार नाही.

आणीबाणीचा इतिहास - ४९ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी रात्री १२ ते ४ वाजेपर्यंत काय घडलं?

गर्भगृहात भरलेल्या पाण्याबाबत नृपेंद्र मिश्रा म्हणाले, गर्भगृहात पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे पाणी हाताने काढले जाते. उर्वरित सर्व मंडपांमध्येही उतार आणि ड्रेनेजची व्यवस्था आहे. त्यामुळे तेथे पाणी साचत नाही. मंदिर निर्माण समिती करोडो राम भक्तांना आश्वासन देऊ इच्छिते की मंदिराच्या बांधकामात कोणतीही त्रुटी नाही किंवा कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही.

सोमवारी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी बांधकामात निष्काळजीपणाचा आरोप केला होता. मंदिराच्या छतावरून पाणी टपकण्याची ही दुसरी वेळ असल्याचा दावा केला जात आहे. पहिल्या पावसातही मंदिराच्या छतावरून पाणी आत आले होते. आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, देशातील नामवंत अभियंते राम ललाच्या भव्य आणि दिव्य मंदिराच्या उभारणीत काम करत आहेत, तरीही ही परिस्थिती आहे. आचार्य सत्येंद्र दास यांच्या विरोधानंतर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी अभियंते आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समस्येवर तोडगा काढण्यावर चर्चा करण्यात आली.

राम पथावरील रस्ताही खचू लागला

मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या पावसामुळे राम पथावरील रस्ताही खचू लागला आहे. सहादतगंज ते नया घाट या सुमारे साडेतेरा किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या ठिकाणी खोल खड्डे पडले होते. मात्र, सहदतगंज, हनुमानगढी, रिकबगंज आदी ठिकाणी खडी व माती पीडब्ल्यूडीने टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या