शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

राजनाथसिंग हेच नंबर २ वर

By admin | Updated: September 27, 2014 06:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर केंद्रीय मंत्रिमडळात नंबर २ चे स्थान गृहमंत्री राजनाथसिंग यांनाच असल्याचे शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या एका अधिसूचनेवरून स्पष्ट झाले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर केंद्रीय मंत्रिमडळात नंबर २ चे स्थान गृहमंत्री राजनाथसिंग यांनाच असल्याचे शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या एका अधिसूचनेवरून स्पष्ट झाले.मोदी अमेरिकेच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत आवश्यक कामकाज पार पाडण्याबाबतच्या व्यवस्थेवर कॅबिनेट सचिवांनी जारी केलेल्या एका अधिसूचनेमुळे राजनाथसिंग यांचे हे स्थान पुढे आले आहे. ‘पंतप्रधानांनी निर्देश दिले आहेत की, २५ सप्टेंबर ते १ आॅक्टोबर २०१४ या आपल्या विदेश दौऱ्याच्या काळात आपल्या अनुपस्थितीत आवश्यक कामकाज गृहमंत्री हाताळतील,’ असे कॅबिनेट सचिव अजित सेठ यांनी या अधिसूचनेत म्हटले आहे. मोदी ब्राझील दौऱ्यावर गेले होते त्यावेळीही अशीच व्यवस्था केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)