शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

राजीव धवन सोडणार वकिली; सरन्यायाधीशांना पत्र, फटकारल्याने घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 23:29 IST

एक-दुस-याविरुद्ध तावातावाने युक्तिवाद करीत न्यायाधीशांना धमकावण्याच्या प्रकरणावरुन वकिलांना सरन्यायाधीशांनी फटकारल्याने सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील राजीव धवन यांनी वकिली व्यवसाय सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : एक-दुस-याविरुद्ध तावातावाने युक्तिवाद करीत न्यायाधीशांना धमकावण्याच्या प्रकरणावरुन वकिलांना सरन्यायाधीशांनी फटकारल्याने सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील राजीव धवन यांनी वकिली व्यवसाय सोडण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पाठविलेल्या पत्रात धवन यांनी गंभीर आरोप केले आहेत. एका प्रकरणाच्या सुनावणीत धवन वा सरन्यायाधीशांत खडाजंगी झाली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने असे प्रकारचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दांत फटकारले होते.धवन यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयात कधीच अशा प्रसंगाला मला सामोरे जावे लागले नाही. या अपमानानंतर मी वकिली सोडण्याचे ठरविले आहे. आजवरच्या कारकीर्दीत केलेल्या सेवेची आठवण सदैव आपल्यासह राहतील. वरिष्ठ वकिलाने वकिली सोडण्याचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ असेल.

टॅग्स :Courtन्यायालय