शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

राजीव धवन सोडणार वकिली; सरन्यायाधीशांना पत्र, फटकारल्याने घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 23:29 IST

एक-दुस-याविरुद्ध तावातावाने युक्तिवाद करीत न्यायाधीशांना धमकावण्याच्या प्रकरणावरुन वकिलांना सरन्यायाधीशांनी फटकारल्याने सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील राजीव धवन यांनी वकिली व्यवसाय सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : एक-दुस-याविरुद्ध तावातावाने युक्तिवाद करीत न्यायाधीशांना धमकावण्याच्या प्रकरणावरुन वकिलांना सरन्यायाधीशांनी फटकारल्याने सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील राजीव धवन यांनी वकिली व्यवसाय सोडण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पाठविलेल्या पत्रात धवन यांनी गंभीर आरोप केले आहेत. एका प्रकरणाच्या सुनावणीत धवन वा सरन्यायाधीशांत खडाजंगी झाली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने असे प्रकारचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दांत फटकारले होते.धवन यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयात कधीच अशा प्रसंगाला मला सामोरे जावे लागले नाही. या अपमानानंतर मी वकिली सोडण्याचे ठरविले आहे. आजवरच्या कारकीर्दीत केलेल्या सेवेची आठवण सदैव आपल्यासह राहतील. वरिष्ठ वकिलाने वकिली सोडण्याचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ असेल.

टॅग्स :Courtन्यायालय