शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

राजघाट विहिंपच्या बैठकीसाठी बंद, गांधी प्रतिष्ठानने केली टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 04:42 IST

आणीबाणीविरुद्ध देशभरात काँग्रेसविरोधी प्र्रचार करणाऱ्या भाजपाच्या कारकिर्दीत महात्मा गांधींचे समाधीस्थळ सलग दोन दिवस बंद ठेवण्याची ऐतिहासिक नोंद झाली.

नवी दिल्ली : आणीबाणीविरुद्ध देशभरात काँग्रेसविरोधी प्र्रचार करणाऱ्या भाजपाच्या कारकिर्दीत महात्मा गांधींचे समाधीस्थळ सलग दोन दिवस बंद ठेवण्याची ऐतिहासिक नोंद झाली. समाधी निर्मितीनंतर पहिल्यांदाच असे घडले आहे. एरवी राष्ट्रप्रमुखांच्या, व्हीव्हीआयपींच्या भेटीदरम्यान काही तासांसाठी राजघाट लोकांसाठी बंद ठेवला जातो, परंतु २४ व २५ जून रोजी गांधी स्मृती व दर्शन समितीच्या परिसरात विश्व हिंदू परिषदेच्या बैठक सुरू असल्यानेच राजघाट बंद ठेवण्यात आला, असा आरोप गांधी शांती प्रतिष्ठानने केला. राजघाटची मनमानी टाळेबंदी राष्ट्रभावनेचा अपमान करणारी आहे, अशी टीका प्रतिष्ठानने केली. देशाच्याच नव्हे, तर जगाच्या कानाकोपºयातून राजघाटावर येणाºया लाखो लोकांची तो बंद ठेवल्याने निराशा झाल्याचे प्रतिष्ठानने म्हटले आहे.या बैठकीसाठीच महात्मा गांधींचे समाधीस्थळ सामान्यांसाठी बंद करण्यात आले असल्यास, हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. त्याच्या निषेधार्थ देशवासीयांनी राजघाटावर २९ जूनला निदर्शनांमध्ये सहभागी व्हावे, असे पत्र प्रतिष्ठानने प्रसिद्ध केले आहे.