शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

राजघाट विहिंपच्या बैठकीसाठी बंद, गांधी प्रतिष्ठानने केली टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 04:42 IST

आणीबाणीविरुद्ध देशभरात काँग्रेसविरोधी प्र्रचार करणाऱ्या भाजपाच्या कारकिर्दीत महात्मा गांधींचे समाधीस्थळ सलग दोन दिवस बंद ठेवण्याची ऐतिहासिक नोंद झाली.

नवी दिल्ली : आणीबाणीविरुद्ध देशभरात काँग्रेसविरोधी प्र्रचार करणाऱ्या भाजपाच्या कारकिर्दीत महात्मा गांधींचे समाधीस्थळ सलग दोन दिवस बंद ठेवण्याची ऐतिहासिक नोंद झाली. समाधी निर्मितीनंतर पहिल्यांदाच असे घडले आहे. एरवी राष्ट्रप्रमुखांच्या, व्हीव्हीआयपींच्या भेटीदरम्यान काही तासांसाठी राजघाट लोकांसाठी बंद ठेवला जातो, परंतु २४ व २५ जून रोजी गांधी स्मृती व दर्शन समितीच्या परिसरात विश्व हिंदू परिषदेच्या बैठक सुरू असल्यानेच राजघाट बंद ठेवण्यात आला, असा आरोप गांधी शांती प्रतिष्ठानने केला. राजघाटची मनमानी टाळेबंदी राष्ट्रभावनेचा अपमान करणारी आहे, अशी टीका प्रतिष्ठानने केली. देशाच्याच नव्हे, तर जगाच्या कानाकोपºयातून राजघाटावर येणाºया लाखो लोकांची तो बंद ठेवल्याने निराशा झाल्याचे प्रतिष्ठानने म्हटले आहे.या बैठकीसाठीच महात्मा गांधींचे समाधीस्थळ सामान्यांसाठी बंद करण्यात आले असल्यास, हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. त्याच्या निषेधार्थ देशवासीयांनी राजघाटावर २९ जूनला निदर्शनांमध्ये सहभागी व्हावे, असे पत्र प्रतिष्ठानने प्रसिद्ध केले आहे.