शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
4
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
5
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
6
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
7
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
9
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
10
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
11
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
12
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
13
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
14
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
15
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
16
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
17
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
18
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
19
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
20
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या

दुष्काळात IPL सामने खेळवण्यावरुन राजस्थान उच्च न्यायालयाने दर्शवली नाराजी

By admin | Updated: April 21, 2016 12:58 IST

राजस्थानमध्ये पाण्याची समस्या असताना आयपीएल सामने महाराष्ट्रातून हलवून जयपूरमध्ये का खेळवले जावेत ? असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारला आहे

ऑनलाइन लोकमत - 
राजस्थान, दि. २१ - राज्यात दुष्काळ असताना आयपीएल सामने खेळवण्यावरुन राजस्थान उच्च न्यायालयाने नाराजी दर्शवली आहे. राजस्थानमध्ये पाण्याची समस्या असताना आयपीएल सामने महाराष्ट्रातून हलवून जयपूरमध्ये का खेळवले जावेत ? असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारला आहे. न्यायालयाने या प्रकरणी राज्य सरकार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) नोटीस पाठवली आहे. 
 
राज्य सरकार आणि बीसीसीआय यांच्याव्यतिरिक्त सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग (पीएचईडी), जलसंपदा विभाग, क्रिडा व युवा विभाग आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनला नोटीस पाठवण्यात आली आहे. आयपीएल सामने जयपूरमध्ये खेळवण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला आहे. राज्यात दुष्काळ असताना आयपीएल सामने भरवण्यामागचं कारण काय ? अशी विचारणा राजस्थान उच्च न्यायालयाने केली आहे. राजस्थान सरकारला 27 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राजस्थान उच्च न्यायालयात बुधवारी आयपीएल सामने खेळवण्यावरुन जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.