शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

राजन काँग्रेसचे एजंट म्हणून काम करत होते - सुब्रमण्यम स्वामी

By admin | Updated: June 19, 2016 13:30 IST

भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून रघुराम राजन काँग्रेसचे एजंट म्हणून काम करत आहेत असा आरोप राज्यसभेचे खासदार आणि भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १९ - भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून रघुराम राजन काँग्रेसचे एजंट म्हणून काम करत होते असा गंभीर स्वरुपाचा आरोप राज्यसभेचे खासदार आणि भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. राजन यांच्यावर आरोप करण्याची स्वामींची ही पहिली वेळ नाही. 
 
यापूर्वीही स्वामींनी राजन यांना आरबीआय गव्हर्नरपदावरुन हटवण्याची मागणी केली होती. राजन यांच्या धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे नुकसान झाल्याचा आरोप स्वामींनी केला आहे. राजन छोटे आणि मध्यम उद्योग बंद करण्याच्या मागे लागले होते असा आरोप स्वामींनी केला आहे. 
 
रघुराम राजन यांनी गर्व्हनरपदाची दुसरी टर्म स्वीकारण्यात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर सोशल मिडीयामधून मोदी सरकारवर जोरदार टीका सुरु आहे. 
 
अनेकांनी राजन यांना आरबीआय गर्व्हनरपदी कायम ठेवावे, त्यांची देशाला गरज आहे अशा भावना व्यक्त केल्या आहेत. रघुराम राजन यांचा कार्यकाळ चार सप्टेंबरला संपणार आहे त्यानंतर ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणार आहेत.