शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

रेल्वेला १.५२ लाख कोटींचा तोटा

By admin | Updated: March 31, 2017 01:21 IST

दरवर्षी कोेट्यवधी लोकांना त्यांच्या गंतव्य ठिकाणी पोहोचविणाऱ्या भारतीय रेल्वेवरील आर्थिक दबाव वाढत चालला आहे

नितीन अग्रवाल / नवी दिल्लीदरवर्षी कोेट्यवधी लोकांना त्यांच्या गंतव्य ठिकाणी पोहोचविणाऱ्या भारतीय रेल्वेवरील आर्थिक दबाव वाढत चालला आहे. स्वस्त प्रवासी भाड्यामुळे रेल्वेला दरवर्षी हजारो कोटींचा तोटा सहन करावा लागत असून, हा बोजा दरवर्षी वाढतोच आहे. गेल्या पाच वर्षांत प्रवासी भाड्यात रेल्वेला १.५२ लाख कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. यापैकी सर्वाधिक जवळपास ३६ हजार कोटींचा तोटा २०१५-१६ दरम्यान झाला. हा तोटा वर्षागणिक वाढत चालला आहे, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहांई यांनी दिली. भाजपच्या खासदार भारती बेन यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी लोकसभेत माहिती दिली की, प्रवासी वाहतुकीत रेल्वेला दरवर्षी तोटा सहन करावा लागत आहे. प्रवासी भाड्याला तर्कसंगत बनविणे ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी रेल्वेने अंत्योदय एक्स्प्रेससारख्या नव्या गाड्यांत डायनॅमिक भाडे लागू करण्यात आले आहे. राजधानी शताब्दी आणि दुरंतोसारख्या गाड्यांत मागणीवर आधारित फ्लेक्सी किराया घेण्यात येत आहे. याशिवाय विशेष भाडेतत्त्वावर विशेष गाड्याही चालविण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.