शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

धुरांच्या रेषा हवेत काढी.. आता भाडे तत्वावर तुम्हीही चालवू शकता ट्रेन!, रेल्वेचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 17:46 IST

देशभरात धावणार १८० भारत गौरव ट्रेन; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेनं प्रवाशांना आता एक खास ऑफर दिली आहे. नव्या योजनेच्या अंतर्गत कोणतंही राज्य किंवा व्यक्ती ट्रेन भाड्यानं घेऊ शकतं. या ट्रेन्सना 'भारत गौरव ट्रेन' असं नाव देण्यात आलं आहे. या योजनेच्या अंतर्गत ट्रेन भाड्यानं घेण्यासाठी काही अटी शर्तींची पूर्तता करावी लागेल. त्याबदल्यात रेल्वे किमान भाडं वसूल करेल.

देशात सध्या १८० भारत गौरव ट्रेन चालवण्याची योजना आहे. यामध्ये तीन हजारहून अधिक कोचेस असतील. रेल्वेनं यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. त्याला अतिशय उत्तम प्रतिसादही मिळत आहे.

भारत गौरव ट्रेनचं संचालन खासगी क्षेत्र आणि आयआरसीटीसी या दोघांकडून केलं जाऊ शकतं. टूर ऑपरेटरकडून ट्रेनचं तिकीट ठरवतील. या ट्रेन्स भारताची संस्कृती, वारसा दाखवणाऱ्या संकल्पनेवर आधारित असतील. प्रवासी, माल वाहतूक यातून मोठा महसूल मिळवणाऱ्या रेल्वेनं आता पर्यटनावर लक्ष केंद्रीत केलं आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारत गौरव ट्रेन योजनेची घोषणा केली. 'स्टेकहोल्डर्स या ट्रेन्सला मॉडेल बनवतील आणि चालवतील. या ट्रेन्सची देखभाल, पार्किंग आणि अन्य सुविधांचं काम रेल्वेकडे असेल. ही रेल्वे सेवा नियमित ट्रेनपेक्षा वेगळ्या असतील. भारतातील पर्यटनाला चालना देणं हा या रेल्वेमागील मुख्य उद्देश आहे,' असं वैष्णव यांनी सांगितलं.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे