शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

Railway Rules: रेल्वेचे 'हे' नियम जाणून घ्या; लांबच्या प्रवासात कधीच येणार नाही काही अडचण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 19:07 IST

Railway Rules: प्रवास सोपा आणि सोयीस्कर करण्यासाठी रेल्वेने विविध नियम केले आहेत. याची माहिती प्रत्येकाला असायला हवी.

Railway Enquiry: भारतात दररोज रेल्वेने लाखो-करोडो लोक प्रवास करतात. या महागाईच्या काळात प्रवास करण्यासाठी रेल्वे हे एकमेव सुरक्षित आणि किफायतशीर साधन आहे. पण, अनेकदा असे घडते की, लोकांची तिकीटं कन्फर्म होत नाहीत, किंवा कन्फर्म तिकीट असूनही त्यांना काही ना काही त्रास होतो. 

अशा त्रासामुळे त्यांचा प्रवास सुखकर होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा दोन नियमाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा प्रवास सुखाचा जाईल. प्रवाशांचा प्रवास सोपा आणि सोयीस्कर व्हावा यासाठी रेल्वेने विविध नियम केले आहेत. त्यांची माहिती नसल्याने प्रवाशांना अनेकदा अडचणीतून जावे लागते. भारतीय रेल्वेने देशभरात चालवल्या जाणाऱ्या बहुतांश गाड्या लांब पल्ल्याच्या आहेत. यामध्ये प्रवाशांना रात्रीही प्रवास करावा लागतो.

हे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे

प्रवाशांना सर्वात जास्त त्रास होतो जेव्हा ते झोपलेले असतात आणि टीटी उठवून तिकीट तपासू लागतो. पण तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की रेल्वेच्या नियमांनुसार, TT तुम्हाला तिकीट तपासण्यासाठी रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत उठवू शकत नाही. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या प्रवाशांचा प्रवास रात्री 10 नंतर सुरू झाला असेल, तर त्यांना हा नियम लागू होत नाही. 

मधल्या बर्थमुळे इतरांना त्रासप्रवासादरम्यान मधोमध बर्थ असलेल्या प्रवाशांचीही मोठी अडचण होते. मधल्या बर्थच्या प्रवाशाने सीट उघडल्यास इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्यांना बसायला त्रास होतो. पण रेल्वेच्या नियमानुसार मिडल बर्थचा प्रवासी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेतच मधली बर्थ उघडू शकतो. इतरवेळी प्रवाशाने बर्थ उघडला तर त्याची तक्रार रेल्वेकडे केली जाऊ शकते. सहप्रवासी रात्री 9 वाजल्यानंतर मधला बर्थ उघडण्यास नकार देत असतील तरही तुम्ही रेल्वेकडे तक्रार करू शकता.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे