शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Railway Rules: रेल्वेचे 'हे' नियम जाणून घ्या; लांबच्या प्रवासात कधीच येणार नाही काही अडचण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 19:07 IST

Railway Rules: प्रवास सोपा आणि सोयीस्कर करण्यासाठी रेल्वेने विविध नियम केले आहेत. याची माहिती प्रत्येकाला असायला हवी.

Railway Enquiry: भारतात दररोज रेल्वेने लाखो-करोडो लोक प्रवास करतात. या महागाईच्या काळात प्रवास करण्यासाठी रेल्वे हे एकमेव सुरक्षित आणि किफायतशीर साधन आहे. पण, अनेकदा असे घडते की, लोकांची तिकीटं कन्फर्म होत नाहीत, किंवा कन्फर्म तिकीट असूनही त्यांना काही ना काही त्रास होतो. 

अशा त्रासामुळे त्यांचा प्रवास सुखकर होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा दोन नियमाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा प्रवास सुखाचा जाईल. प्रवाशांचा प्रवास सोपा आणि सोयीस्कर व्हावा यासाठी रेल्वेने विविध नियम केले आहेत. त्यांची माहिती नसल्याने प्रवाशांना अनेकदा अडचणीतून जावे लागते. भारतीय रेल्वेने देशभरात चालवल्या जाणाऱ्या बहुतांश गाड्या लांब पल्ल्याच्या आहेत. यामध्ये प्रवाशांना रात्रीही प्रवास करावा लागतो.

हे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे

प्रवाशांना सर्वात जास्त त्रास होतो जेव्हा ते झोपलेले असतात आणि टीटी उठवून तिकीट तपासू लागतो. पण तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की रेल्वेच्या नियमांनुसार, TT तुम्हाला तिकीट तपासण्यासाठी रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत उठवू शकत नाही. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या प्रवाशांचा प्रवास रात्री 10 नंतर सुरू झाला असेल, तर त्यांना हा नियम लागू होत नाही. 

मधल्या बर्थमुळे इतरांना त्रासप्रवासादरम्यान मधोमध बर्थ असलेल्या प्रवाशांचीही मोठी अडचण होते. मधल्या बर्थच्या प्रवाशाने सीट उघडल्यास इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्यांना बसायला त्रास होतो. पण रेल्वेच्या नियमानुसार मिडल बर्थचा प्रवासी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेतच मधली बर्थ उघडू शकतो. इतरवेळी प्रवाशाने बर्थ उघडला तर त्याची तक्रार रेल्वेकडे केली जाऊ शकते. सहप्रवासी रात्री 9 वाजल्यानंतर मधला बर्थ उघडण्यास नकार देत असतील तरही तुम्ही रेल्वेकडे तक्रार करू शकता.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे