शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Railway Recruitment : रेल्वेमध्ये परीक्षेविना होतेय १००४ पदांची भरती, दहावी पास उमेदवारांना संधी

By बाळकृष्ण परब | Updated: January 5, 2021 14:07 IST

RRC Apprentice Recruitment: भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जानेवारी २०२१ असून, rrchubli.in या संकेतस्थळावर जाऊन इच्छूक उमेदवार अर्ज करू शकतात.

ठळक मुद्देदक्षिण-पश्चिम रेल्वेमध्ये अप्रँटिसच्या एकूण १००४ पदांची भरती होणारया भरती प्रक्रियेसाठी २४ वर्षे एवढी कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहेअर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांची निवड परीक्षेशिवाय होणार आहे. ही निवडण शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर होईल

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेमध्ये अप्रँटिसच्या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेमध्ये अप्रँटिसच्या सुमारे १००४ पदांसाठी ही भरती निघाली असून, दहावी पास उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जानेवारी २०२१ असून, rrchubli.in या संकेतस्थळावर जाऊन इच्छूक उमेदवार अर्ज करू शकतात.या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे. इच्छुक उमेदवार हा कुठल्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून दहावीमध्ये किमान ५०० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा, त्याशिवाय संबंधित ट्रेडमधील आयटीआयचा डिप्लोमा असणे आवश्य आहे.दक्षिण-पश्चिम रेल्वेमध्ये अप्रँटिसच्या एकूण १००४ पदांची भरती होणार आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या विभागातील अप्रँटिसच्या पदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. यामध्ये हुबळी २८७, कॅरिएज रिपेअर वर्कशॉप हुबळी २१७, बंगळुरू डिव्हिजन २८०, म्हैसूर डिव्हिजन २८०, म्हैसूर डिव्हिजन १७७, सेंट्रल वर्कशॉप, म्हैसूर ४३ अशी पदे भरली जाणार आहेत.या भरती प्रक्रियेसाठी २४ वर्षे एवढी कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य आणि ओबीसी यांच्याशाठी १०० रुपये एवढे शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. तर आरक्षित वर्ग आणि महिलांसाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही.अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांची निवड परीक्षेशिवाय होणार आहे. ही निवडण शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर होईल.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेgovernment jobs updateसरकारी नोकरी