शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

रेल्वे रुळाशेजारील 48 हजार झोपडपट्ट्यांना कोर्टाची नोटीस, 14 सप्टेंबरपर्यंत रिकामी करण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 15:45 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पावले उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्ली: रेल्वेने ट्रॅकच्या बाजूला असलेल्या 48 हजार झोपडपट्ट्यांना नोटीस बजावण्यात आली असून, 14 सप्टेंबरपर्यंत जागा रिकामी करण्याचे निर्देश दिले आहेत. एनसीआरमधील सुमारे 48,000 झोपडपट्टी तीन महिन्यांत हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आता रेल्वेने दिल्ली भागातील झोपडपट्ट्यांवर नोटीस चिकटवली आहे. झोपडपट्टी रिकामी करण्यासाठी ही नोटीस जारी केली गेली आहे. नोटिशीनुसार 14 सप्टेंबरपर्यंत झोपडपट्ट्या रिकामी करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पावले उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अलीकडील आदेशात म्हटले होते की, दिल्ली-एनसीआरमध्ये सुमारे 140 किलोमीटर लांबीच्या रेल्वे रुळांलगत तयार केलेल्या झोपडपट्ट्या हटवाव्यात. झोपडपट्टी हटविण्यावर कोणताही न्यायालय स्थगिती देणार नाही, असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. माजी ज्येष्ठ न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिलेल्या निर्देशांना आव्हान देत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. कोर्टाने दिल्लीतील सुमारे 48,000 झोपडपट्ट्यांसह काही रेल्वे ट्रॅक हटविण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते.कोणाच्या याचिकेवर निर्णय देण्यात आला?2018मध्ये दिल्ली उच्च न्यायालयानेही रेल्वे ट्रॅकच्या सेफ्टी झोनमधून झोपडपट्ट्यांना हटविण्याचा आदेश जारी केला होता. त्या काळात बरीच राजकीय नाटकं झाली आणि सर्व राजकीय पक्ष झोपडपट्टीवासीयांच्या समर्थनार्थ बाहेर पडले. यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. एमसी मेहता प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला असून, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 1985 पासून दिल्ली व आसपासच्या प्रदूषणाशी संबंधित मुद्द्यांबाबत वेळोवेळी आदेश जारी केले जात आहेत.झोपडपट्टीसंदर्भात भारतीय रेल्वेने न्यायालयात 'या' गोष्टी सांगितल्याभारतीय रेल्वेने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, दिल्ली-एनसीआरमध्ये 140 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर झोपडपट्टीवासीयांचे अतिक्रमण आहे, त्यापैकी 70 किमी लाईनच्या बाजूने आहेत. येथे सुमारे 48000 झोपडपट्ट्या आहेत. रेल्वेने म्हटले आहे की, एनजीटीने ऑक्टोबर 2018 मध्ये आदेश दिले होते, ज्या अंतर्गत या झोपडपट्ट्यांना हटवण्यासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना केली गेली.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासी