शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

राहुल गांधीमुळेच काँग्रेसचा पराभव - काँग्रेस नेत्याची टीका

By admin | Updated: May 29, 2014 14:28 IST

केरळमधील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने पराभवासाठी राहुल गांधी यांना जबाबदार ठरवत त्यांच्यावर हल्ला चढवला आहे.

ऑनलाइन टीम

कोच्ची, दि. २८ - लोकसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसमधून उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर थेट टीका होऊ लागली आहे. केरळमधील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने पराभवासाठी राहुल गांधी यांना जबाबदार ठरवत त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. राहुल गांधी पक्षातील पदांचा राजीनामा देत नसतील तर त्यांना हटवले पाहिजे, अशा शब्दांत माजी मंत्री टी. एच. मुस्तफा यांनी राहुल यांना लक्ष्य केले आहे. तसेच प्रियांका गांधी यांच्या हातात काँग्रेसची कमान सोपवावी, असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 
या निवडणुकीत काँग्रेसला अतिशय दारूण पराभव स्वीकारावा लागल्याने सर्व कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले आहे.  या पराभवासाठी राहुल गांधीच जबाबादार असल्याचे मत पक्षातून व्यक्त होत होते. मात्र केरळमधील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री टी. एच. मुस्तफा यांनी या मुद्यावर स्पष्टपणे मत मांडत राहुल यांच्यावर कठोर टीका केली. निवडणूकीच्या काळात ते (राहुल) कॉम्प्युटर, इंटरनेट व काँग्रेस कार्यकारिणीच्या काही खास सदस्यांच्या गटांमध्येच अडकून राहिले होते, त्यामुळे पक्षाला दारूण पराभव पत्करावा लागला, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. तसेच या पराभवाची जबाबदारी घेऊन राहुल यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि जर ते पदांचा राजीनामा देत नसतील, तर त्यांना हटवून पक्षाची धुरा प्रियांका गांधी यांच्या हातात दिली पाहीजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.