शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

राहुल गांधींनी ट्विट केले मोदींचे प्रगतीपुस्तक; काँग्रेसवरच उलटला डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 13:20 IST

राहुल यांच्या ट्विटनंतर अनेकांनी उलट काँग्रेसवरच टीका करायला सुरूवात केली.

नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्यामुळे काँग्रेस आणि भाजपा नेत्यांमधील शाब्दिक युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रगतीपुस्तक सादर केले. यामध्ये कर्नाटकमधील कृषी क्षेत्रात भाजपाला आलेल्या अपयशाचा आढावा घेण्यात आला आहे. काँग्रेसच्या तुलनेत भाजपाने कर्नाटकमधील शेतकऱ्यांना एकाही पैशाची कर्जमाफी दिली नाही. तसेच पंतप्रधान पीकविमा योजनाही पूर्णपणे अयशस्वी ठरली. यामुळे केवळ खासगी कंपन्यांचा फायदा झाला आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये केला आहे. एकूण सर्वच पातळ्यांवर मोदी सरकार नापास झाल्याचेही राहुल यांनी म्हटले आहे. याशिवाय, राहुल यांनी हमीभावाच्या मुद्द्यावरूनही भाजपाला लक्ष्य केले. येथील शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 50 टक्के अधिक रक्कम हमीभाव म्हणून निश्चित करण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांना त्याचा बिलकूल फायदा झाला नाही, असे राहुल यांनी म्हटले आहे. मात्र, राहुल यांच्या ट्विटनंतर अनेकांनी उलट काँग्रेसवरच टीका करायला सुरूवात केली. सिद्धरामय्या यांच्या काळात राज्यात कोणतीही विकासकामे झाली नाहीत. सरकारी निधीचा योग्य वापर करण्यात त्यांच्या सरकारला अपयश आले, असे अनेक टीकाकारांचे म्हणणे आहे. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी