शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

...तर पक्षाध्यक्षपद राहुल गांधी यांच्याकडे

By admin | Updated: March 7, 2016 22:58 IST

तामिळनाडू, प.बंगाल, पुड्डुचेरीमध्येही अपेक्षेनुसार चांगले यश मिळाल्यास निवडणुकीनंतरच्या पुढील महिन्यात राहुल गांधींची पक्षाध्यक्षपदी हमखास निवड होईल, अशी माहिती काँग्रेस सूत्रांकडून मिळाली.

नवी दिल्ली : एप्रिल व मे महिन्यात ५ राज्यांमधे होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांचे भवितव्य सुमारे १५ कोटी मतदार ठरवणार आहेत. यापैकी सध्या सत्तेवर असलेल्या केरळ व आसाममधे पुन्हा बहुमत मिळवून तामिळनाडू, प.बंगाल, पुड्डुचेरीमध्येही अपेक्षेनुसार चांगले यश मिळाल्यास निवडणुकीनंतरच्या पुढील महिन्यात राहुल गांधींची पक्षाध्यक्षपदी हमखास निवड होईल, अशी माहिती काँग्रेस सूत्रांकडून मिळाली.राहुल गांधींची जनमानसावर पकड किती प्रमाणात वाढली, याची पाच राज्यांच्या निवडणुकीत कसोटी आहे. केरळ आणि आसाम या काँग्रेसशासित राज्यांत प्रथमच मुख्य प्रचारकाच्या भूमिकेत राहुल मैदानात उतरले आहेत. मात्र तिथे काँग्रेसला निवडणूक सोपी नाही. दोन्ही ठिकाणी सत्ता गमावण्याची पाळी काँग्रेसवर आल्यास, कर्नाटक, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यातच काँग्रेसची सत्ता शिल्लक राहील. आसाममधे गेल्या निवडणुकीत काँग्रेसला १२६ पैकी ७८ जागा मिळाल्या होत्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)