शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Rahul Gandhi On BJP: "जनतेच्या समस्या- कमाई, महागाई; भाजपचे मुद्दे- दंगली, हुकूमशाही", राहुल गांधींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 14:42 IST

Rahul Gandhi On BJP: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परत एकदा देशातील वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Rahul Gandhi On BJP: वाढत्या महागाईमुळे देशातील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. या महागाईवरुन गेल्या कित्येक दिवसांपासून विरोधक सरकारवर टीका करताना दिसतात. यातच आता घाऊक महागाईने 9 वर्षांची सर्वोच्च पातळी गाठली आहे. यावरुन आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

एप्रिल 2022 मध्ये घाऊक किंमत निर्देशांक आधारित चलनवाढीचा दर (WPI आधारित महागाई) मार्चमधील 14.55 टक्क्यांच्या तुलनेत 15 टक्क्यांवरून 15.08 टक्क्यांवर गेला आहे. या वाढत्या महागाईवरुन राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल करत भाजपचे मुद्दे दंगली आणि हुकूमशाही असल्याचा आरोप केलाय. 

राहुल गांधी यांनी ट्विट केले की, "जनतेच्या समस्या - कमाई, महागाई. भाजपचे मुद्दे - दंगली, हुकूमशाही. देशाला पुढे न्यायचे असेल, तर भाजपच्या नकारात्मक विचारसरणीचा आणि द्वेषाच्या राजकारणाचा पराभव केला पाहिजे. चला एकत्र भारताला जोडूया," असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

किरकोळ महागाई वाढलीवाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एप्रिल 2022 मध्ये महागाई वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, खनिज तेल, मूलभूत धातूंच्या किमतींमध्ये वाढ आहे. ही वाढ रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे उद्भवली आहे. यामुळे देशातील महागाई 15 टक्क्यांहून पुढे गेली आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीInflationमहागाई