शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

राहुल गांधी असं काय बोलले की राजनाथ सिंह संसदेतच भिडले? जाणून घ्या, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 20:34 IST

राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही त्यांना टोकले आणि माहणाले की, विरोधी पक्षनेत्याला सभागृहाच्या नियमांची माहिती असायला हवी. त्यांनी सभागृहाच्या कामकाजाच्या प्रक्रियेचे पालन करायला हवे.

लोकसभा विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेत, ‘‘सैन्यातील जवानांना अग्निपथच्या चक्रव्यूहात अडकवण्यात आले आहे. तसेच अर्थसंकल्पात अग्निवीरांना पेन्शनसाठी रुपयाही देण्यात आलेला नाही,’’ असे म्हटले होते. यानंतर, राहुल गांधी यांच्या याच वक्तव्याचा हवाला देत, "त्यांनी अग्निवीरांसंदर्भात देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि अर्थसंकल्पावर संभ्रम निर्माण केला असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांचे भाषण संपल्यानंतर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ‘‘अर्थसंकल्पासंदर्भात विरोधी पक्षनेत्यांनी जे काही गैरसमज निर्माण केले आहेत, त्यावर उत्तर देताना अर्थमंत्री बोलतीलच. पण, अर्थसंकल्पासंदर्भात बरेच गैरसमज निर्माण करण्यात आले आहेत, असे माझे मत आहे. देशाच्या सुरक्षिततेचा मुद्दा हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. लष्कराशी संबंधित अग्निवीरांबाबत देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण (लोकसभा अध्यक्ष) आदेश द्याल तेव्हा मी अग्निवीरांसंदर्भात माझे निवेदन देण्यास तयार आहे."

राहुल गांधी म्हणाले, "राहुल गांधी ने कहा कि "संरक्षण मंत्र्यांनी यापूर्वीही म्हटले होते की, एका ‘हुतात्मा’ अग्निवीराच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली आहे. मात्र, ते खरे नाही. त्यांचे म्हणणे चूक होते. त्या कुटुंबाला विमा देण्यात आला आहे, भरपाई नाही. हे सस्त आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही.’’ 

राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही त्यांना टोकले आणि माहणाले की, विरोधी पक्षनेत्याला सभागृहाच्या नियमांची माहिती असायला हवी. त्यांनी सभागृहाच्या कामकाजाच्या प्रक्रियेचे पालन करायला हवे. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभा