शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

राहुल गांधी असं काय बोलले की राजनाथ सिंह संसदेतच भिडले? जाणून घ्या, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 20:34 IST

राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही त्यांना टोकले आणि माहणाले की, विरोधी पक्षनेत्याला सभागृहाच्या नियमांची माहिती असायला हवी. त्यांनी सभागृहाच्या कामकाजाच्या प्रक्रियेचे पालन करायला हवे.

लोकसभा विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेत, ‘‘सैन्यातील जवानांना अग्निपथच्या चक्रव्यूहात अडकवण्यात आले आहे. तसेच अर्थसंकल्पात अग्निवीरांना पेन्शनसाठी रुपयाही देण्यात आलेला नाही,’’ असे म्हटले होते. यानंतर, राहुल गांधी यांच्या याच वक्तव्याचा हवाला देत, "त्यांनी अग्निवीरांसंदर्भात देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि अर्थसंकल्पावर संभ्रम निर्माण केला असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांचे भाषण संपल्यानंतर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ‘‘अर्थसंकल्पासंदर्भात विरोधी पक्षनेत्यांनी जे काही गैरसमज निर्माण केले आहेत, त्यावर उत्तर देताना अर्थमंत्री बोलतीलच. पण, अर्थसंकल्पासंदर्भात बरेच गैरसमज निर्माण करण्यात आले आहेत, असे माझे मत आहे. देशाच्या सुरक्षिततेचा मुद्दा हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. लष्कराशी संबंधित अग्निवीरांबाबत देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण (लोकसभा अध्यक्ष) आदेश द्याल तेव्हा मी अग्निवीरांसंदर्भात माझे निवेदन देण्यास तयार आहे."

राहुल गांधी म्हणाले, "राहुल गांधी ने कहा कि "संरक्षण मंत्र्यांनी यापूर्वीही म्हटले होते की, एका ‘हुतात्मा’ अग्निवीराच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली आहे. मात्र, ते खरे नाही. त्यांचे म्हणणे चूक होते. त्या कुटुंबाला विमा देण्यात आला आहे, भरपाई नाही. हे सस्त आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही.’’ 

राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही त्यांना टोकले आणि माहणाले की, विरोधी पक्षनेत्याला सभागृहाच्या नियमांची माहिती असायला हवी. त्यांनी सभागृहाच्या कामकाजाच्या प्रक्रियेचे पालन करायला हवे. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभा