शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

लोकसभा निवडणुकीतील पराभवाला उमेदवाराकडून न्यायालयात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 10:07 IST

याचिकेत नमूद करण्यात आले की, भाजप उमेदवार बिधूडी यांनी बिहारमधील मुजफ्फरपूर येथील पोलिस ठाण्यात दाखल भारतीय दंड संहिता ५०४, ५०६, १५३ आणि १५३ (अ) नुसार दाखल गुन्ह्यांची माहिती लपवली.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाला न्यायालयात आव्हान दिले. दक्षिण दिल्ली मतदार संघात राघव यांनी निवडणूक लढवली असून येथून रमेश बिधूडी यांना विजयी घोषीत करण्यात आले आहे. बिधूडी यांना साडेतीन लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. या विरोधात चढ्ढा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याचिकेत म्हटले की, एक उमेदवार म्हणून बिधूडी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात अर्धवट माहिती दिल्याचा आरोप चढ्ढा यांनी केला. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती संजीव नरुला यांच्यासमोर आज होणार आहे. तसेच बिधूडी यांना विजयी घोषीत केल्याचा निर्णय अमान्य करून दुसऱ्या स्थानी असलेल्या चढ्ढा यांना विजयी घोषीत करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

याचिकेत नमूद करण्यात आले की, भाजप उमेदवार बिधूडी यांनी बिहारमधील मुजफ्फरपूर येथील पोलिस ठाण्यात दाखल भारतीय दंड संहिता ५०४, ५०६, १५३ आणि १५३ (अ) नुसार दाखल गुन्ह्यांची माहिती लपवली. तसेच बिधूडी यांनी स्वत:ची आणि पत्नीच्या उत्पन्नाची खोटी माहिती सादर केली असून निवडणूक प्रचारात आपल्यावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवून राजधानीतील लोकांना फसविल्याचा आरोप करण्यात आला आहे.