शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय खासदार एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 02:05 IST

महाराष्ट्रातील खासदारांचा आक्रमक पवित्रा

नवी दिल्ली : अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभेत दिली. ते म्हणाले की, कोकण, विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात जास्त नुकसान झाले आहे. बाजरी, कापूस, मका, धान, सोयाबीन व फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. हिंगोलीतील शेतकऱ्यांना तात्काळ प्रतिहेक्टरी ५० हजार रुपयांची मदत केंद्र सरकारने जाहीर करावी. नवनीत राणा यांनी महाराष्ट्रातील शेतकºयांसाठी ५० हजार कोटी रुपयांची मदत देण्याची विनंती केली. पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेतील गैरव्यवहाराच्या निमित्ताने राहुल शेवाळे यांनी सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या आखत्यारीत आणणारा कायदा करण्याची मागणी व पीएमसी बँकेला पुनरुज्जीवित करण्यासाठी २ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली.श्रीनिवास पाटील यांनी घेतली शपथसातारा लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले श्रीनिवास पाटील यांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथविधीनंतर पहिल्याच भाषणात त्यांनी सातारा जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्राविषयी भाष्य केले.

टॅग्स :Parliamentसंसद