शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

अवकाळी पावसाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय खासदार एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 02:05 IST

महाराष्ट्रातील खासदारांचा आक्रमक पवित्रा

नवी दिल्ली : अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभेत दिली. ते म्हणाले की, कोकण, विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात जास्त नुकसान झाले आहे. बाजरी, कापूस, मका, धान, सोयाबीन व फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. हिंगोलीतील शेतकऱ्यांना तात्काळ प्रतिहेक्टरी ५० हजार रुपयांची मदत केंद्र सरकारने जाहीर करावी. नवनीत राणा यांनी महाराष्ट्रातील शेतकºयांसाठी ५० हजार कोटी रुपयांची मदत देण्याची विनंती केली. पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेतील गैरव्यवहाराच्या निमित्ताने राहुल शेवाळे यांनी सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या आखत्यारीत आणणारा कायदा करण्याची मागणी व पीएमसी बँकेला पुनरुज्जीवित करण्यासाठी २ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली.श्रीनिवास पाटील यांनी घेतली शपथसातारा लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले श्रीनिवास पाटील यांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथविधीनंतर पहिल्याच भाषणात त्यांनी सातारा जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्राविषयी भाष्य केले.

टॅग्स :Parliamentसंसद