शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

निती आयोगाच्या कामकाजाबद्दल संसदेच्या उच्चस्तरीय समितीला प्रश्न

By admin | Updated: March 27, 2017 01:25 IST

निती आयोगाच्या कामकाजाबद्दल संसदेच्या उच्चस्तरीय स्थायी समितीने प्रश्न विचारले आहेत. समितीचे म्हणणे, असे आहे की

नितीन अग्रवाल / नवी दिल्ली निती आयोगाच्या कामकाजाबद्दल संसदेच्या उच्चस्तरीय स्थायी समितीने प्रश्न विचारले आहेत. समितीचे म्हणणे, असे आहे की सरकारचा थिंक टँक म्हणून काम करणाऱ्या या आयोगाने गाजावाजा करून सुरू केलेल्या अनेक योजनांचे काय झाले हे काही समोर येत नाही.स्थायी समितीने संसदेत सादर केलेल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की आयोगाच्या अनेक योजना त्यांना दिल्या गेलेल्या निधीचा वापर करण्यात अपयशी ठरल्या आहेत. अर्थ मंत्रालयाकडून स्टार्ट अप आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी चालवल्या जात असलेल्या अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम) आणि स्व-रोजगार व प्रतिभा उपयोगितेचा हवाला देऊन समितीने म्हटले आहे की त्यांच्यासाठी अनुक्रमे १५० व १००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सुधारीत अंदाजामध्ये त्यात वाढ करण्यात आली परंतु स्पष्ट आदेश आणि सगळ््या पक्षांच्या सल्ल्याअभावी हा निधी खर्च केला गेला नाही. खूपच कमी पैसा खर्च केल्यामुळे एक चांगली योजना अपयशी ठरली.परिणामांचा विचार करून योजना तयार कराव्यातकाँग्रेसचे नेते वीरप्पा मोईली अध्यक्ष असलेल्या या समितीने म्हटले आहे की योजना आयोगाची जागा घेतलेल्या निती आयोगाने परिणामांचा विचार करून योजना तयार करायला हव्यात. त्याचबरोबर सरकारला आयोगाची भूमिका स्पष्ट आणि कार्यप्रणालीला सरळ बनवायची सूचना केली. आयोगाची भूमिका आता पूर्वीच्या नियोजन आयोगासारखी राहिलेली नाही तर निव्वळ सरकारचा थिंक टँकच्या रुपात काम करताना धोरण बनवण्यात मदत केली पाहिजे. आयोगाने राज्यांराज्यांत होणाऱ्या पाणी वाटपावरील वादांना सोडवण्याचेही काम करावे असा सल्ला दिला. समितीने आयोगाच्या रचनेला अधिक व्यावहारिक करण्याचीही शिफारस करून त्यामुळे त्याला जास्त प्रभावीपणे काम करता येईल, असे म्हटले.