शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

पंजाब-महाराष्ट्रातील नातेसंबंध दृढ होईल : चरणजितसिंग सप्रा

By admin | Updated: April 4, 2015 00:03 IST

पंजाब आणि महाराष्ट्राचे अनेक वर्षांपासून ऋणानुबंध आहेत. घुमान येथे होत असलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने दोन्ही राज्यातील

प्रसन्न पाध्ये, घुमान (संत नामदेव नगरी) :पंजाब आणि महाराष्ट्राचे अनेक वर्षांपासून ऋणानुबंध आहेत. घुमान येथे होत असलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने दोन्ही राज्यातील नागरिकांमध्ये प्रेम, बंधूभाव वाढेल, असा विश्वास स्वागत समितीतील सदस्य, माजी आमदार चरणजितसिंग सप्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.संमेलन मराठी सारस्वतांचे आणि मराठी भाषिक लोकांचे असले तरी या संमेलनाचे वैशिष्ट्य पंजाबातील घुमान या छोट्याशा गावी होत आहे. या संमेलनाला पंजाब सरकाराने पूर्ण पाठींबा दिला असल्याने सर्व सरकारी यंत्रणा, विविध संस्था हे संमेलन यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. संत नामदेव यांच्याविषयी पंजाबी लोकांना आस्था असल्याने महाराष्ट्रातील पंजाबी नागरिकही या संमेलनाकडे आपलेपणाने पाहात आहे.माजी आमदार आणि स्वागत समितील सदस्य सप्रा या संमेलनास मुंबईहून आले आहेत. या निमित्त त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘संत नामदेव आणि गुरुगोविंदसिंहजी यांच्यामुळे महाराष्ट्र आणि पंजाब एका वेगळ्या नात्यात जोडला गेला आहे. गुरुगोविंदसिंहजी आमच्यासाठी जेव्हढे पूजनिय आहेत, तेवढेच संत नामदेवही आहेत. त्यामुळे पंजाब आणि महाराष्ट्रातील जनतेमध्ये जिव्हाळ्याचे नाते आहे.’’पंजाबातून अनेकजण आएएस, आयपीएस झाले. या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात महाराष्ट्रात आपलेपणानेच सेवा केली असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र अ‍ॅन्ड पंजाब कॉ. आॅप. बॅँक सुरू करण्यात आली आहे. या बॅँकेत ७० टक्के कर्मचारी महाराष्ट्रीय आहेत. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधतर्फे मुंबईत खालसा कॉलेज सुरू करण्यात आले आहे. या कॉलेजचे भूमिपूजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते झाल्याची आठवण सप्रा यांनी सांगितली. या संमेलनामुळे पंजाब आणि महाराष्ट्रासाठी नवा अध्याय लिहिला जाणार आहे.