शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

पुणतांब्याचा तलाव कोरडा पुणत्

By admin | Updated: April 18, 2015 01:43 IST

ाांबा :

ाांबा :
साठवण तलाव कोरडा पडल्यामुळे गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
गोदावरीच्या कालव्याचे आवर्तन कधी सुटणार हे निश्चित नसल्यामुळे पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. आठवडाभरापासून तलाव कोरडा पडल्यामुळे पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ महिलांवर आली आहे. पुणतांब्याचा पाणी प्रश्न सोडविण्यात ग्रामपंचायतीचे सत्ताधारी मंडळी अपयशी ठरले आहेत. पाणी प्रश्नाचे ग्रहण केव्हा सुटणार?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाढती लोकसंख्या, गळक्या जलवाहिन्या, साठवण तलावाची अपुरी क्षमता यामुळे पाणी टंचाई जाणवते. ग्रामपंचायत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी रस्तापूर येथील विहिरीजवळ कूपनलिका घेऊन पाणी पुरवठा करणार आहे. पर्यायी पाणी योजनेवर पुणतांबेकरांची तहान भागणार का? हा प्रश्न आहे. पाणी टंचाईबाबत पंचायत समितीने उपाययोजना करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. (वार्ताहर)
पंचायतीमुळे पाणीटंचाई
पुणतांबा: धनवटेंचा आरोप
पुणतांबा :
ग्रामपंचायतीमुळेच पुणतांब्यात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. धनंजय धनवटे यांनी केला.
ऐन उन्हाय्यात पुणतांबेकरांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यास ग्रामपंचायत जबाबदार आहे. गेल्या ८ दिवसांपासून साठवण तलाव कोरडा पडला आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. साठवण तलावात मुबलक पाणी असताना ग्रामपंचायतीने नियोजन केले नाही. राजकीय हितसंबंध जपण्यासाठी साठवण तलावाशेजारी विहिरी अधिग्रहणासाठी कार्यवाही केली नाही. गावातील तीव्र पाणी टंचाईकडे आमदार स्नेहलता कोल्हे यांचेही दुर्लक्ष झाल्याचा आरोप धनवटे यांनी केला. (वार्ताहर)