शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

उत्तर प्रदेश सरकारकडून गुन्हेगारांना संरक्षण; प्रियांका गांधी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 01:14 IST

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी उन्नाव पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली.

उन्नाव : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी उन्नाव पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. उत्तर प्रदेश सरकार गुन्हेगारांना संरक्षण देत असल्यामुळे महिलांवरील अत्याचार वाढत असल्याचा आरोप त्यांनी यावेळीकेला.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, भाजप सरकारने असे वातावरण निर्माण केले आहे की, राज्यातील गुन्हेगारांना भीती राहिलेली नाही. भाजप सरकार असे म्हणत आहे की, उत्तर प्रदेशात गुन्हेगारांना थारा नाही. मला तर असे वाटते की, त्यांनी जे उत्तर प्रदेश बनविले आहे त्यात महिलांसाठी जागा नाही.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, पीडितेच्या कुटुंबियांनी मला सांगितले की, कशाप्रकारे गुन्हेगारांनी या कुटुंबियाला त्रास दिला. पीडित कुटुंबाच्या मुलीला धमकी दिली गेली की, मुलीचे नाव शाळेतून काढून टाकले जाईल. त्यामुळे तिने शाळेत जाण्याची हिंमत केली नाही. मुलीच्या वडिलांना मारहाण करण्यात आली. जूनमध्ये शेतातील पीक जाळून टाकण्यात आले. या कुटुंबाला सातत्याने त्रास दिला गेला.गुन्हेगारांना कुणाचाही धाक राहिलेला नाही

प्रियांका गांधी म्हणाल्या की, अशी चर्चा आहे की गावच्या प्रमुखाचे भाजपशी संबंध आहेत. या प्रकारामागील सत्य समोर आणण्याचे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले. त्या म्हणाल्या की, अशा लोकांना संरक्षण दिले जाऊ शकते. असे प्रकार नेहमी होत आहेत.च्हे प्रकरण राजकीय न करता प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे की, अशा घटना सातत्याने का होत आहेत? आज उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांना धाक राहिलेला नाही. एका टष्ट्वीटमध्ये प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेश सरकारने पीडितेला सुरक्षा दिली नाही. गुन्हा दाखल करण्यास नकार देणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई केली? असे अनेक सवाल त्यांनी केले.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसUnnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण