शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

प्रचाराची पातळी घसरली

By admin | Updated: February 21, 2017 01:35 IST

उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापले असून, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या नेत्या

लखनौ : उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापले असून, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी आता वैयक्तिक पातळीवर टीका सुरू केली आहे. देशातील सर्वात मोठ्या राज्याची सत्ता मिळवण्यासाठी नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप व टीका करताना गाठलेली ही पातळी उत्तर प्रदेशच्या मतदारांनाही भावलेली नाही.ही तर बहेनजी संपत्ती पार्टी : नरेंद्र मोदीजालौन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बसप नेत्या मायावती यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला केलेल्या विरोधाची खिल्ली उडवून बसप आता ‘बहेनजी संपत्ती पार्टी’ झाला आहे, असा टेला लगावला. प्रचार सभेत ते म्हणाले की, जे लोक स्वत:साठी संपत्ती गोळा करतात ते कधीही लोकांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केल्याबद्दल मोदी यांनी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यावरही टीका केली. एकमेकांचे कट्टर वैरी असलेले समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष गेल्या वर्षी आठ नोव्हेंबरला मी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यावर मात्र एकत्र आले. मोदी म्हणजे ‘निगेटिव्हदलित मॅन’ : मायावतीसुलतानपूर (उत्तर प्रदेश) : बहुजन समाज पक्षाच्या (बसप) नेत्या मायावती यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करताना ते ‘श्री. निगेटिव्ह दलित मॅन’ (दलितविरोधी नेते) आहेत, असे येथे म्हटले. त्या म्हणाल्या ‘‘बसपच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे पंतप्रधान अस्वस्थ झाले आहेत म्हणूनच ते सर्वोच्च नेत्याबद्दल हलक्या गोष्टी बोलतात.’’ शब्दांचा वापर करण्यात मोदी कुशल असले तरी जेव्हा त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळते त्यावेळी ते सगळे विसरतात. आज मला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला भाग पडले, असेही त्या म्हणाल्या.गाढवांची जाहिरात करू नये : अखिलेशरायबरेली : ‘गुजरातच्या गाढवांसाठी जाहिरात करू नका’ असा सल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सोमवारी अभिनेते अमिताभ बच्चन यांना दिला. बच्चन हे गुजरातचे पर्यटन सदिच्छा दूत आहेत. राज्याच्या कच्छमधील जंगली गाढव अभयारण्याला पर्यटकांनी भेट द्यावी म्हणून ते जाहिरातीत शिफारस करतात. बच्चन यांचे नाव न घेता यादव म्हणाले की,‘एक गधे का विग्यापन आता है. मैं इस सदी के सबसे बडे महानायक से कहुँगा के अब आप गुजरात के गधों का प्रचार मत करीए.’ गाढवांचीही जाहिरात होत असेल तर काय होईल, असा प्रश्न यादव यांनी उपस्थितांना विचारला.