शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पाच रुपये वेतनवाढीचा मजुरांकडून निषेध

By admin | Updated: May 3, 2016 01:29 IST

मनरेगाच्या मजुरीत केवळ पाच रुपये वेतनवाढ करण्यात आल्याच्या निषेधार्थ लातेहारच्या मनिका गट क्षेत्रातील ग्राम स्वराज मजदूर संघांच्या मजुरांनी वेगवेगळ्या

लातेहार (झारखंड) : मनरेगाच्या मजुरीत केवळ पाच रुपये वेतनवाढ करण्यात आल्याच्या निषेधार्थ लातेहारच्या मनिका गट क्षेत्रातील ग्राम स्वराज मजदूर संघांच्या मजुरांनी वेगवेगळ्या लिफाफ्यांमध्ये पाच रुपये टाकून ते कामगारदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठविल्यामुळे खळबळ उडाली आहे.या लिफाफ्यात एक पत्रही असून त्यात केवळ पाच रुपये वेतनवाढ तसेच केंद्र सरकारकडे मजुरांना देण्यास निधी नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली. झारखंड सरकार किमान मजुरी २१२ देत असून केंद्र सरकारला त्याची बरोबरी करीत निश्चित वाढ करता आली असती.१७ राज्यांमध्ये पाच रुपयांपेक्षाही कमी वाढमनरेगाच्या वेतनात १७ राज्यांमध्ये पाच रुपयांपेक्षाही कमी वाढ केली असल्यामुळे आम्ही सुदैवी आहोत. ओडिशातील कामगारांची भरभराट झालेली दिसून येते, कारण त्यांच्यात वेतनात कोणतीही वाढ केली गेलेली नाही. केंद्राचा खर्चही जास्त असल्याने सरकारला पैशाची अधिक गरज आहे. हे घेत मनरेगाच्या कामगारांनी एकजुटीने पाच रुपये वेतनवाढ परत करण्याचा निर्णय घेतला आहे. या पैशातून सरकारला कंपन्या, मित्र व कर्मचाऱ्यांना खूष करता येईल, असे या पत्रामध्ये उपरोधिक सूरात म्हटले.