शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
2
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
3
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
4
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
5
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
6
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
7
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
8
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
9
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
10
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
11
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
12
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
13
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
14
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
15
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
16
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी हेच असहिष्णुतेचे बळी

By admin | Updated: November 2, 2015 03:17 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २००२पासून (गोधरा दंगल) पराकोटीच्या तात्त्विक असहिष्णुतेचे बळी ठरले आहेत. काँग्रेस, डाव्यांनी अवलंबलेल्या या असहिष्णुतेची सर्वाधिक झळ मोदींनाच पोहोचली आहे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २००२पासून (गोधरा दंगल) पराकोटीच्या तात्त्विक असहिष्णुतेचे बळी ठरले आहेत. काँग्रेस, डाव्यांनी अवलंबलेल्या या असहिष्णुतेची सर्वाधिक झळ मोदींनाच पोहोचली आहे, असा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी केला.या दोन पक्षांनी दुहेरी व्यूहरचना आखली आहे. संसदेतील कामकाजाचा खोळंबा करणे आणि मोदी सरकारला सुधारणांचे श्रेय मिळवू न देणे हा पहिला भाग तर संघटित अपप्रचार करीत सामाजिक एकोप्याचे वातावरण बिघडविणे हा या रणनीतीचा दुसरा भाग आहे. भारताची असहिष्णू समाज म्हणून प्रतिमा समोर आणण्याचा खटाटोप सुरू आहे, असेही ते म्हणाले.मोदी यांच्या नेतृत्वात सरकार देशाच्या विकासाला गती देत असताना काही जणांनी भाजपा सत्तेवर आहे ही कल्पनाच बौद्धिकदृष्ट्या स्वीकारलेली नाही. आपल्या ‘बॉस’ला (मोदी) खूश करण्यासाठी जेटली यांनी ही हास्यास्पद विधाने केलेली आहेत, असे म्हणत काँग्रेसने जेटलींवर पलटवार केला. पक्षाचे प्रवक्ते अजय कुमार म्हणाले की, सामान्य माणसापासून राष्ट्रपतींपर्यंत, मूडीजपासून उद्योगपतींपर्यंत, पुस्तकांच्या वाचकांपासून ती लिहिणाऱ्यांपर्यंत सर्वच जण देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या वातावरणाबद्दल चिंता व्यक्त करीत असताना जेटलींना असे बोलणे शोभणारे नाही; शिवाय त्यांचे विधान हास्यास्पद आहे.