शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पंतप्रधान मोदी हेच असहिष्णुतेचे बळी

By admin | Updated: November 2, 2015 03:17 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २००२पासून (गोधरा दंगल) पराकोटीच्या तात्त्विक असहिष्णुतेचे बळी ठरले आहेत. काँग्रेस, डाव्यांनी अवलंबलेल्या या असहिष्णुतेची सर्वाधिक झळ मोदींनाच पोहोचली आहे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २००२पासून (गोधरा दंगल) पराकोटीच्या तात्त्विक असहिष्णुतेचे बळी ठरले आहेत. काँग्रेस, डाव्यांनी अवलंबलेल्या या असहिष्णुतेची सर्वाधिक झळ मोदींनाच पोहोचली आहे, असा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी केला.या दोन पक्षांनी दुहेरी व्यूहरचना आखली आहे. संसदेतील कामकाजाचा खोळंबा करणे आणि मोदी सरकारला सुधारणांचे श्रेय मिळवू न देणे हा पहिला भाग तर संघटित अपप्रचार करीत सामाजिक एकोप्याचे वातावरण बिघडविणे हा या रणनीतीचा दुसरा भाग आहे. भारताची असहिष्णू समाज म्हणून प्रतिमा समोर आणण्याचा खटाटोप सुरू आहे, असेही ते म्हणाले.मोदी यांच्या नेतृत्वात सरकार देशाच्या विकासाला गती देत असताना काही जणांनी भाजपा सत्तेवर आहे ही कल्पनाच बौद्धिकदृष्ट्या स्वीकारलेली नाही. आपल्या ‘बॉस’ला (मोदी) खूश करण्यासाठी जेटली यांनी ही हास्यास्पद विधाने केलेली आहेत, असे म्हणत काँग्रेसने जेटलींवर पलटवार केला. पक्षाचे प्रवक्ते अजय कुमार म्हणाले की, सामान्य माणसापासून राष्ट्रपतींपर्यंत, मूडीजपासून उद्योगपतींपर्यंत, पुस्तकांच्या वाचकांपासून ती लिहिणाऱ्यांपर्यंत सर्वच जण देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या वातावरणाबद्दल चिंता व्यक्त करीत असताना जेटलींना असे बोलणे शोभणारे नाही; शिवाय त्यांचे विधान हास्यास्पद आहे.