शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणीकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
3
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
4
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
5
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
6
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
8
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
9
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
10
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
11
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
13
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
14
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
15
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
16
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
17
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
18
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
19
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
20
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!

कर्नाटकमध्ये हवी होती राष्ट्रपती राजवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:45 IST

सध्या पक्षापेक्षा जात, पंथ, भाषा व इतर मुद्द्यांकडे बघूनच मतदान होते.

हैदराबाद : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कोणालाच बहुमत मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले व त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली. अशा परिस्थितीत तिथे राष्ट्रपती राजवट लागू करणे हेच योग्य पाऊल ठरले असते असे मत माजी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांनी व्यक्त केले.त्यांनी म्हटले आहे की, स्वबळावर सरकार स्थापन करता येईल, इतक्या जागा कोणत्याच पक्षाला जिंकता आल्या नाहीत. अशा स्थितीत राज्यपाल वजुभाई वालिया यांनी तीन महिन्यांकरिता राष्ट्रपती राजवट या राज्यात लागू करायला हवी होती. या कालावधीत जर कोणालाही सरकार स्थापणे शक्य झाले नसते तर विधानसभा बरखास्त करुन नव्याने निवडणुका घेण्याची शिफारस राज्यपालांना करता आली असती.राष्ट्रपती राजवट हाच या प्रश्नावरचा तोडगा आहे असे नाही. मात्र आमदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी झालेले प्रयत्न, त्यातून होणारा घोडेबाजार व पैशाचा खेळ, खातेवाटपावरुन होणारी भांडणे, वाया जाणारा वेळ अशा साऱ्या गोष्टी राष्ट्रपती राजवट लागू केली असती तर टाळता आल्या असत्या.मतांची अट आवश्यकसध्या पक्षापेक्षा जात, पंथ, भाषा व इतर मुद्द्यांकडे बघूनच मतदान होते. त्याऐवजी निवडणुकांत एखाद्या पक्षाला जितकी टक्के मते मिळतील त्या प्रमाणात त्यांना जागा देण्याची पद्धत असावी. अथवा निवडणुकीत झालेल्या मतदानापैकी ३३.३३ टक्के मते ज्या उमेदवाराला मिळाली असतील त्याला विजयी घोषित करावे. ती कोणाला मिळाली नाहीत तर तिथे पुन्हा निवडणूक घ्यावी. अनेक देशांमध्ये ५० टक्क्यांवर मते मिळालेल्याच विजयी घोषित केले जाते. ही पद्धत अस्तित्वात आणण्याची पहिली पायरी म्हणून ३३.३३ टक्के निकषाची अंमलबजावणी केली पाहिजे. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८