शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
2
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
3
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
4
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
5
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
6
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
7
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
8
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
9
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
10
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
11
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
12
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
13
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
14
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
15
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
16
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
17
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
18
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
19
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
20
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

कर्नाटकमध्ये हवी होती राष्ट्रपती राजवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:45 IST

सध्या पक्षापेक्षा जात, पंथ, भाषा व इतर मुद्द्यांकडे बघूनच मतदान होते.

हैदराबाद : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कोणालाच बहुमत मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले व त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली. अशा परिस्थितीत तिथे राष्ट्रपती राजवट लागू करणे हेच योग्य पाऊल ठरले असते असे मत माजी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांनी व्यक्त केले.त्यांनी म्हटले आहे की, स्वबळावर सरकार स्थापन करता येईल, इतक्या जागा कोणत्याच पक्षाला जिंकता आल्या नाहीत. अशा स्थितीत राज्यपाल वजुभाई वालिया यांनी तीन महिन्यांकरिता राष्ट्रपती राजवट या राज्यात लागू करायला हवी होती. या कालावधीत जर कोणालाही सरकार स्थापणे शक्य झाले नसते तर विधानसभा बरखास्त करुन नव्याने निवडणुका घेण्याची शिफारस राज्यपालांना करता आली असती.राष्ट्रपती राजवट हाच या प्रश्नावरचा तोडगा आहे असे नाही. मात्र आमदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी झालेले प्रयत्न, त्यातून होणारा घोडेबाजार व पैशाचा खेळ, खातेवाटपावरुन होणारी भांडणे, वाया जाणारा वेळ अशा साऱ्या गोष्टी राष्ट्रपती राजवट लागू केली असती तर टाळता आल्या असत्या.मतांची अट आवश्यकसध्या पक्षापेक्षा जात, पंथ, भाषा व इतर मुद्द्यांकडे बघूनच मतदान होते. त्याऐवजी निवडणुकांत एखाद्या पक्षाला जितकी टक्के मते मिळतील त्या प्रमाणात त्यांना जागा देण्याची पद्धत असावी. अथवा निवडणुकीत झालेल्या मतदानापैकी ३३.३३ टक्के मते ज्या उमेदवाराला मिळाली असतील त्याला विजयी घोषित करावे. ती कोणाला मिळाली नाहीत तर तिथे पुन्हा निवडणूक घ्यावी. अनेक देशांमध्ये ५० टक्क्यांवर मते मिळालेल्याच विजयी घोषित केले जाते. ही पद्धत अस्तित्वात आणण्याची पहिली पायरी म्हणून ३३.३३ टक्के निकषाची अंमलबजावणी केली पाहिजे. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८