शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

एकत्र निवडणुका घेण्यास आयोगाची तयारी - निवडणूक आयुक्त, ओ. पी. रावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:31 IST

कसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घ्यायला निवडणूक आयोग अनुकूल आहे. मात्र, सगळ्या राजकीय पक्षांनी हा निर्णय राबवायच्या आधी एकत्र आले पाहिजे,

नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घ्यायला निवडणूक आयोग अनुकूल आहे. मात्र, सगळ्या राजकीय पक्षांनी हा निर्णय राबवायच्या आधी एकत्र आले पाहिजे, असे मत निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी रविवारी व्यक्त केले. ते वृत्तसंस्थेला येथे मुलाखत देत होते.सरकारला धोरणे ठरविणे आणि प्रदीर्घ काळासाठी त्यांची अंमलबजावणी करण्यास पुरेसा वेळ एकाच वेळी निवडणुका घेतल्यामुळे मिळेल व निवडणूक आचार संहिता लागू झाल्यामुळे जी बंधने येतात, तीही येणार नाहीत, असे आयोगाचे नेहमीचे मत आहे, असे रावत म्हणाले.एकत्र निवडणुका घटनेत आणि लोकप्रतिनिधी कायद्यात आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या, तरच घेता येणे शक्य आहे, असे सांगून रावत म्हणाले की, सध्याचा कायदा आणि घटनेतील तरतुदीनुसार लोकसभा आणि विधानसभेची मुदत संपायच्या आधी सहा महिन्यांत घेणे बंधनकारक आहे. कायदा आणि घटनेत दुरुस्त्या झाल्यानंतर, सहा महिन्यांत आयोग अशा निवडणुका घेऊ शकतो, असेही ते म्हणाले.तीन राज्यांचीही २०१९मध्ये निवडणूक-आंध्र प्रदेश, तेलंगण व ओडिशा विधानसभेची निवडणूक २०१९ च्या मध्यात होणार असून, त्याच वर्षी लोकसभेचीही निवडणूक आहे. एकत्र निवडणुकांवर आयोगाला त्याचे मत काय याची विचारणा २०१५ मध्ये करण्यात आली होती, असे रावत म्हणाले. त्याच वर्षी मार्चमध्ये आयोगाने मत कळविले होते.

टॅग्स :Electionनिवडणूक