शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

अंदाज सपशेल फसला बातमीचा जोड

By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST

मिरवणुकीतील साधूंची संख्या जवळपास २/३ हजार व निरंजनीची ४ ते ५ भक्त लोक धरून गर्दी झाली. पोलिसांनी त्यांना अडविले पण निरंजनीच्या साधूंनी पोलीस बळ झुगारून आत प्रवेश केला. आणि आखाडे कुशावर्ताकडे धावले. दोन्ही आखाड्यांच्या मिरवणुकीत महामंडलेश्वर, आचार्य व साधंूची गर्दी होती. निरंजनी आखाड्याचे श्री महंत तथा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरीजी महाराज, महंत रामानंद पुरी, आशिशगिरी, महंत रवींद्रपुरी, दिनेशगिरी, महंत प्रेमगिरी, डोंगरगिरी, राजेश्वर वन आदि महंत तर आनंद आखाड्याचे महंत धनराजगिरी श्री महंत कैलासपुरी, कालुगिरी, श्री महंत लक्ष्मण भारती, श्री महंत गणेशानंद सरस्वती, गिरीजानंद सरस्वती तसेच महामंडलेश्वर श्री महंत सोमेवरानंद, धर्माचार्य श्विानी दुर्गा आदि मिरवणुकीत सामील होते. निरंजनी व आनंदचे शाहीस्नान संपल्यानंतर लगेचच श्री पंचायती महान्ि

मिरवणुकीतील साधूंची संख्या जवळपास २/३ हजार व निरंजनीची ४ ते ५ भक्त लोक धरून गर्दी झाली. पोलिसांनी त्यांना अडविले पण निरंजनीच्या साधूंनी पोलीस बळ झुगारून आत प्रवेश केला. आणि आखाडे कुशावर्ताकडे धावले. दोन्ही आखाड्यांच्या मिरवणुकीत महामंडलेश्वर, आचार्य व साधंूची गर्दी होती. निरंजनी आखाड्याचे श्री महंत तथा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरीजी महाराज, महंत रामानंद पुरी, आशिशगिरी, महंत रवींद्रपुरी, दिनेशगिरी, महंत प्रेमगिरी, डोंगरगिरी, राजेश्वर वन आदि महंत तर आनंद आखाड्याचे महंत धनराजगिरी श्री महंत कैलासपुरी, कालुगिरी, श्री महंत लक्ष्मण भारती, श्री महंत गणेशानंद सरस्वती, गिरीजानंद सरस्वती तसेच महामंडलेश्वर श्री महंत सोमेवरानंद, धर्माचार्य श्विानी दुर्गा आदि मिरवणुकीत सामील होते. निरंजनी व आनंदचे शाहीस्नान संपल्यानंतर लगेचच श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्याची मिरवणूक आली. थेट प्रयाग तीर्थी श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्याची मिरवणूक आली. प्रयाग तीर्थापासून या आखाड्याच्या साधूंचे सकाळी सातच्या दरम्यान महानिर्वाणीचे आगमन झाले. त्यांच्या पाठोपाठ अटल आखाड्याचे साधू होते. तोपर्यंत गर्दीही थोडी ओसरली होती. आखाड्याची संख्या सीमित असल्याने पोलीसही बाजूला उभे राहिले. कारण या साधूंच्या शाहीस्नानांनतर नंतरचा काळ दीड ते दोन तास विश्रांतीचा असतो. याच काळात पूर्वी बैरागी आखाडे स्नान करीत. त्यानंतरच्या काळात ते नाशिकला गेल्यानंतर ती वेळ आजही राखीव आहे. विशेष म्हणजे ही वेळ पूर्ण राखीव असून, त्यात कोणीच स्नान करीत नाही. पण यावेळेस काही भाविकांना स्नानासाठी सोडण्यात आले. यावेळी महानिर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर विश्वात्मानंद सरस्वती, श्री महंत रमेश पुरीजी, शिवनारायणपुरी, शिवपुरी, काही महामंडलेवर आदिंचा समावेश होता. तर अटल आखाड्याचे सचिव महंत उदयगिरीजी महाराज, श्री महंत सनातन भारती, श्री महंत हरिगिरीजी, सतीशगिरीजी, ब्रम्हपुरीजी आदि साधूगण होते. या सातही आखाड्यांमध्ये ३0 ते ४0 प्रत्येक आखाड्यात कमी अधिक प्रमाणात रथ दाखल झाले होते. असे सुमारे सात नागा संन्यासी आखाड्यांतील १५0 पावेतो रथ होते. यावेळेस प्राण्यांना शाहीस्नानासमयी आणण्यात प्रशासनाने प्रतिबंध घातले होते. प्राणी आणले नाहीत. घोडे नव्हते फक्त सोन्या चांदीच्या देवता आदि आणण्यात आल्या होत्या. शाहीस्नानात बँड पथके १ ढाल पथके तशी जास्त नव्हती. शृंगारलेले रथ होते.
बातमीस जोड आहे.