शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
3
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
4
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
5
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
6
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
7
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
8
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
9
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
10
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
11
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
13
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
14
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
15
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
16
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
17
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
19
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
20
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   

15 ऑगस्टला वाघा बॉर्डरवरील परेडवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता

By admin | Updated: August 12, 2016 12:56 IST

पाकिस्तानने भारताला हल्ला होण्याची शक्यता असून वाघा बॉर्डरवरील परेडवर सहाय्याने दहशतवादी हल्ला करु शकतात अशी माहिती दिली आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 12 - स्वातंत्र्यदिनी वाघा बॉर्डरवर हल्ला करण्याचा कट पाकिस्तानी तालिबान आखत आहे. पाकिस्तानने भारताला हल्ला होण्याची शक्यता असून वाघा बॉर्डरवरील परेडवर सहाय्याने दहशतवादी हल्ला करु शकतात अशी माहिती दिली आहे. दहशतवादी फक्त भारतावरच नाही तर पाकिस्तानवरही हल्ला करण्याची योजना आखत आहेत. दोन्ही देशांच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणा-या परेडमध्ये दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. 
 
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान हल्ला होण्याची भीती आहे. पाकिस्तानने यासंबंधी पंजाब गृह सचिवालयाला यासंबंधी पत्र लिहिलं आहे. तहरिक-ए-तालिबान आणि फजल उल्लाह या दहशतवादी संघटना हल्ल्याच्या तयारीत आहेत. लाहोरमधील वाघा बॉर्डर किंवा गनदा सिंह बॉर्डवरील परेडवर हल्ला करण्याची शक्यता असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. तसंच दोन आत्मघाती हल्लेखोरांवर या हल्ल्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचंही पत्रात सांगण्यात आलं आहे. 
 
पाकिस्तानने दिलेल्या अलर्टमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्याचं आवाहन भारताला करण्यात आलं आहे. पाकिस्तानने पंतप्रधान नवाझ शरिफ यांच्यासोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हे पत्र पाठवण्यात आलं आहे.
 
पाकिस्तानने  बलुचिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्लाच्या पार्श्वभुमीवर अगोदरच महत्वाच्या ठिकाणी कडक सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. या हल्ल्यात 70 लोकांचा मृत्यू झाला होता.